Headlines

रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य:18 ऑगस्टपासून कारवाईचा बडगा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा

राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी किमान संवादापुरते मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने विशेष अभियान राबवून त्यांना मराठीचे धडे दिले होते. ही भाषा शिकण्यासाठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आल्याने चालकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर परिवहन मंत्री प्रताप…

Read More

सर, तुम्ही दोन शब्द बोला; कॉमनवेल्थ विजेत्या खेळाडूंच्या आग्रहानंतर मोदींचा खास अंदाज, VIDEO पाहाच

PM Modi Meets Commonwealth Athletes : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समधून परतलेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यानंतर सुवर्णपदक विजेती साक्षी चौधरीने मोदींच्या साधेपणाचे कौतुक केले. मोदींनी ‘जे खेळतात, तेच चमकतात!’ असा संदेश दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी दिल्ली: ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी बॉक्सर साक्षी चौधरी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

Read More

Manoj Jarange | सरकारच्या डोक्यातील हवा काढणार, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा थेट इशारा – manoj jarange critisized chandrashekhar bawankule

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 7:47 pm #manojjarange #marathareservation #marathaprotest #kunbicertificate #sanjayshirsat #chandrashekharbawankule #eknathshinde.कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून मनोज जरांगे आता चांगलेच संतापलेत..सरकारचा माज उतरवणार,असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय तरमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंमुळे भाजप अडचणीत येत असल्याचा दावा मनोज जरांगेंनी केलाय. Source link

Read More

Girish Mahajan | कुंभमेळाव्यात भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप, गिरीश महाजनांचं सणसणीत उत्तर – corruption in kumbh mela: raut’s allegation, girish mahajan’s sharp retort

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 7:43 pm #girishmahajan #nashiknews #bjp #kumbhmelava #rajthackeray #sanjayraut #kumbhmelava नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यावरून खासदार संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय.भाजप मंत्री गिरीश महाजनांनी कुंभमेळाव्याची कामं गुजराती ठेकेदारांना दिल्याचा आरोप करण्यात येतोय..यावरू महाजनांनी सडेतोड प्रत्युत्तर केलंय..पाहुया Source link

Read More

Hrishikesh Joshi : ‘ब्रह्मांड आठवलं, प्लॅटफॉर्म दिसताच उडी मारली’, मुंबईत पहिलाच दिवस, हृषिकेश जोशींनी सांगितला लोकलनं प्रवास करण्याचा अनुभव

Hrishikesh Joshi : हृषिकेश जोशी यांनी एका मुलाखतीमध्ये मुंबईत पहिल्यांदाच लोकलनं प्रवास करण्याचा अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – हृषिकेश जोशी हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावण्यासाठी हृषिकेश यांनी कोल्हापूर सोडून मुंबई गाठली. मुंबईतमधील पहिलाच दिवस त्यांच्यासाठी भयानक अनुभव ठरला….

Read More

मेस्सीच्या महान कारकीर्दीमागचा मोठा आधार हरपला; वडिलांनी घेतलेला एक निर्णय ठरला टर्निंग पॉइंट

Lionel Messi Father Death News : लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी यांचे निधन झाले. मेस्सीच्या बालपणापासून ते बार्सिलोनापर्यंतच्या प्रवासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : लिओनेल मेस्सी आज फुटबॉलविश्वातील महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याच्या या प्रवासाची सुरुवात अर्जेंटिनातील रोझारियोपासून झाली होती. लहानपणीच मेस्सीला ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेचे निदान झाले. त्याच्या उपचारांचा…

Read More

सिराजने सलग तीन षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला:वॉर्मअप सामन्यात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला; गिलच्या 44 धावा

भारताने कसोटी मालिकेपूर्वीच्या सराव सामन्यात श्रीलंका-11 ला 6 गडी राखून हरवले. मोहम्मद सिराजने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. कोलंबोमध्ये सामन्याच्या शेवटच्या दिवशी, रविवारचा खेळ संपण्यापूर्वी भारताला विजयासाठी 16 धावांची गरज होती. अशा स्थितीत सिराजने केशरा नुवंथाच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार मारले. मात्र, भारताच्या विजयानंतरही खेळ सुरू…

Read More

6 मिनिटे पृथ्वीवर दाटणार काळाकुट्ट अंधार, लागणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण। Maharashtra Times

पुढील वर्षी ऑगस्ट 2027 मध्ये अवकाशात शतकातील सर्वात ऐतिहासिक आणि प्रदीर्घ खग्रास सूर्यग्रहण घडणार आहे. या दुर्मिळ खगोलीय घटनेत चंद्र सूर्याला तब्बल 6 मिनिटे आणि 23 सेकंदांसाठी पूर्णपणे झाकून टाकणार आहे. एक रिपोर्टनुसार, यापूर्वी 1991 मध्ये एवढा मोठा प्रदीर्घ अंधार पाहायला मिळाला होता. दरम्यान, याविषयीची आणखी काय माहिती आहे, हे ग्रहण कुठे दिसणार, याविषयी सविस्तर…

Read More

Manoj Jarange Solapur Speech | सोलापुरात जरांगेंचं सर्वात आक्रमक भाषण

#manojjarange #solapurjarnagespeech #marathareservation #chandrashekharbawankule #bjp #devendrafadnavisमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी पंढरपुरात मराठा समाजाची बैठक घेतली.हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते.त्यांनी बोलताना मंत्री बावनकुळेंवर जोरदार हल्लाबोल चढवलाय… Source link

Read More

'सरकार ऐकत नसेल, तर सत्ता काय कामाची?':पुणे-नाशिक रेल्वेवरून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर, अतुल बेनके काय म्हणाले?

जुन्नर तालुक्यातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांनी आपल्याच सत्तेतील पक्षाला कडक शब्दांत घरचा आहेर दिला आहे. सत्तेत असूनही सरकार जनतेचे ऐकत नसेल तर ही सत्ता काय कामाची? असा संतप्त सवाल करत, सत्ता कोणाची आहे यापेक्षा जनतेची मागणी अधिक महत्त्वाची असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच याप्रसंगी जुन्नरच्या रेल्वेचा प्रश्न…

Read More