रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी बोलणे अनिवार्य:18 ऑगस्टपासून कारवाईचा बडगा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा
राज्यात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी किमान संवादापुरते मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारने विशेष अभियान राबवून त्यांना मराठीचे धडे दिले होते. ही भाषा शिकण्यासाठी चालकांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आल्याने चालकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर परिवहन मंत्री प्रताप…
