Headlines

Devendra Fadnavis farmer announcement; शेतकरी कांदा फेकत असताना सीएम फडणवीसांची मोठी घोषणा! ‘या’ दराने होणार खरेदी, कर्जमाफीची प्रतिक्षाही संपली

Devendra Fadnavis farmer announcement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. आजपासून १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी सुरू होणार असून थकीत शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील: सातारा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दोन मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी मेळाव्यात केल्या….

Read More

cctv captures horrific assault on 4 yrs old child due to clash with father at vasai ; वडिलांचा राग पोरावर काढला; 4 वर्षीय चिमुकल्याला अमानुष मारहाण, वसईतील संतापजनक प्रकार

Vasai Crime: वडिलांसोबतच्या जुन्या वादाचा राग काढून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने ४ वर्षीय मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वसईत चार वर्षीय मुलाला मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वसई : वसईतील चार वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या मुलाच्या वडिलांसोबत असलेल्या जुन्या वादातून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कृत्य…

Read More

kolhapur student drowns at aare beach ratnagiri; 41 विद्यार्थ्यांची सहल, पण एकजण परतलाच नाही; आरे समुद्रात कोल्हापूरचा अतुल बुडाला, दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ

रत्नागिरीच्या आरे समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या कोल्हापूरच्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मित्राला स्थानिकांनी वेळीच वाचवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे 26 मे पासून समुद्र किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स ही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र अशातच रत्नागिरी जवळ आरे समुद्रात कोल्हापूरचे दोन…

Read More

सात बेटांपासून दूर बनतेय ‘तिसरी मुंबई’, 124 गावांचा समावेश; सिंगापूर-स्थित कंपनी बनवणार ‘मास्टरप्लॅन’| Maharashtra Times

Mumbai 3.0: तिसऱ्या मुंबईच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली असून आता सिंगापूर-स्थित कंपनीला या शहराचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड: मुंबई आणि नवी मुंबईशेजारी तिसरी मुंबई उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतूजवळ या प्रकल्पाचा विकास केला जात आहे. 324 चौरस किमी भूखंडावर हे शहर उभारणार…

Read More

Court Sentences Nitesh Rane to 1 Month Imprisonment Convicted in Mud-Throwing Case

मंत्री नितेश राणे यांना कोर्टाकडून 1 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्या प्रकरणात त्यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना 1 लाखांचा दंड देखील सुनावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग : भाजप नेते तथा राज्याचे मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना धक्का देणारी मोठी बातमी समोर आली…

Read More

Gadchiroli Nagpur Highway Tipper Crushes Six Children on Four of them die; व्यायामाला गेले असताना काळाची झडप, भरधाव टिप्परने सहा जणांना चिरडलं, चार जणांचा अंत; गावात शोककळा

गडचिरोली : गडचिरोली – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरा गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास भरधाव टिप्परने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सात अल्पवयीन मुलांना धडक दिली. या भीषण अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व मुले काटली (ता. गडचिरोली) येथील रहिवासी असून, सकाळी साडेचारच्या सुमारास साखरा गावाजवळील रस्त्याच्या कडेला…

Read More

Nandurbar Fight in Victory Rally Former MLA Shirish Chaudhary has been Remanded to Judicial Custody January 29; मुलाच्या विजयी मिरवणुकीत राडा, नंतर विरोधकाच्या घरी जाऊन मारहाण; शिंदे सेनेच्या माजी आमदाराला अटक

Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये तणावाचं वातावरण दिसत आहे. माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांना अटक करण्यात आली असून त्यांना 29 जानेवारीपर्यंत न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरात मागील आठवड्यात उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यात आली होती. त्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान…

Read More

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणुकी’चा धोका – one nation one election advantages and disadvantages

-न्या. ए. पी. शहाभारतीय लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद कोणती, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आहे – वैविध्य. भाषा, संस्कृती, परंपरा, सामाजिक रचना आणि राजकीय आकांक्षा या सर्व बाबतीत भारत विविधतेने नटलेला आहे. ही विविधता सांभाळत लोकशाही टिकविण्याचे काम आपल्या राज्यघटनेने संघराज्य व्यवस्थेद्वारे केले आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्ये यांच्यातील अधिकारांचे संतुलन ही केवळ प्रशासकीय…

Read More

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून कटऑफ

भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि आयओसी (IOC) ने पात्रता नियमांना मंजुरी दिली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 6 संघ सहभागी होतील. पोमोना येथे खेळले जातील सामने सर्व सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे 50 किलोमीटर दूर असलेल्या…

Read More

Cash At Home: घरात 100-200 रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात; लोकांची सवय अचानक का बदलली? करोनाशी कनेक्शन

Cash At Home: सर्वसामान्यांनी त्यांच्या घरात १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एकीकडे ऑनलाईन पेमेंट्सचं प्रमाण वाढत असताना दुसऱ्या बाजूला लोकांनी घरात नोटा जमा करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: देशात ऑनलाईन पेमेंट आणि यूपीआयच्या वापरात विक्रमी वाढ होत असताना रोख रकमेचं…

Read More