रत्नागिरीत समुद्रकिनारा आणि पर्यटनस्थांवर संपूर्ण ब्लास्टिक बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे नियमावली तयार करण्याचे आदेश
रत्नागिरीत आता समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 धोरण रोबवलं जाणार आहे. यानुसार प्लास्टीकवर पूर्णपणे बंदी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळी संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्यासाठीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सगळ्यासाठी नियमावली…
