Headlines

सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार

रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. Source link

Read More

Nitesh Rane | आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं – minister nitesh rane on nilesh rane birthday celebration

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Mar 2026, 11:16 am Follow १७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे आयोजित आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस जाहीर सभेत साजरा करण्यात आला. दिव्यांची ओवाळणी करून केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे व मातोश्री नीलम राणे यांनी निलेश राणे उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. यावेळी असंख्य…

Read More

Gadchiroli Groom dies on the fourth day after marriage; लग्नाच्या चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू; पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून तरुणाने सोडला जीव

आपल्या एका मित्रासह नववधू दीपिकाला घेऊन तो दुचाकीवरून दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु रस्त्यातच त्याची प्रकृती अधिक बिघडली. पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली: सात जन्मांची साथ देण्याची शपथ घेत गडचिरोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून आपले प्राण सोडले. ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगोटा…

Read More

थाटामाटात लग्न पार पडलं, आई-वडिलांनी मुलीबाबतची एक गोष्ट लपवली, प्रसुतीनंतर अखेर बिंग फुटलं; नेमकं काय घडलं?

Nandurbar News : महाराष्ट्रातील सोलापूलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनीच आपल्या मुलाबाबत एक गोष्ट लपून ठेवली. मात्र प्रसुतीवेळी सर्व काही उघड झालं. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील एका गावात मागील वर्षी मार्च मध्ये एका मुलीचे लग्न तालुक्यातील एका युवकाशी झाले होते. लग्नानंतर ती…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवावरील विश्वास उडेल‎ असा मूर्खपणा करू नका‎

भगवंताची कृपा सर्वांवर होते. मात्र दोन कारणांमुळे तिचा लाभ मिळत‎ नाही— विश्वासाची कमतरता व मूर्खपणाचा अतिरेक. ईश्वर ‎म्हणजेच विश्वासाचे दुसरे नाव आहे; पण मूर्खपणा आपल्याला त्या ‎विश्वासापासून दूर नेतो. गरुडजींना काकभुशुंडीजी म्हणाले, “राम कृपा ‎आपनि जड़ताई, कहउं खगेस सुनहु मन लाई.’ म्हणजे, “हे गरुडराज,‎श्रीरामांची कृपा आणि माझ्या मूर्खपणाबद्दल सांगतो, मन लावून ऐका. ’‎परमात्म्याशी संबंधित कोणतीही…

Read More

विम्बल्डनच्या पहिल्या दिवशी डिफेंडिंग चॅम्पियन सिनर हरण्यापासून वाचला:1-2 ने मागे असताना पुनरागमन; जोकोविचची विजयी सुरुवात

लंडनच्या ऑल इंग्लंड क्लबमध्ये टेनिसच्या सर्वात जुन्या विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सोमवारी, गतविजेता जॅनिक सिनरने 26 वर्षीय सर्बियन खेळाडू मिओमीर केकमानोविचविरुद्ध 1-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर सलग दोन सेट जिंकून सामना जिंकला. चौथ्या सेटदरम्यान सिनरच्या बुटातून रक्त बाहेर येऊ लागले होते. सामन्यानंतर त्याने सांगितले की, त्याच्या पायाच्या अंगठ्याचे नख तुटले होते, परंतु तो…

Read More

8th Pay Commission Fitment Factor Salary Hike Calculator; पगारवाढीच्या नावाखाली अपेक्षांवर पाणी फिरेल; किमान ₹69000 वेतन स्वप्नच, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सरकारचा देणार झटका?

8th Pay Commission Fitment Factor: आठव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा धक्का बसायची शक्यता आहे. आयोग सुमारे 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस करण्याची शक्यता आहे परिणामी, कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Central Govt Employees: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत…

Read More

Bharat Tiwari Terahvin | Bihar UP MP People Attend; Tent Cooler Fan Arrangements

Marathi News National Bharat Tiwari Terahvin | Bihar UP MP People Attend; Tent Cooler Fan Arrangements अभिनय प्रकाश | आरा (भोजपूर)1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक बिहारच्या भोजपूरमध्ये 17 जून रोजी पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या भरत तिवारीचे आज मंगळवारी तेरावे आहे. सुमारे 25 हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. तर 15 हजारहून अधिक लोकांसाठी धान्याचा साठा ठेवण्यात आला…

Read More

कुणाल खेमू म्हणाला- होस्टिंग माझ्यासाठी एक नवीन अनुभव:'अलायन्स'मध्ये वास्तविकता, नातेसंबंध आणि रणनीतीचे अनोखे मिश्रण दिसेल

बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या कुणाल खेमूने अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. आता तो प्राइम व्हिडिओच्या पहिल्या डेली रिॲलिटी शो ‘अलायन्स’चे सूत्रसंचालन करत आहे. दैनिक भास्करशी बोलताना त्याने शोचे स्वरूप, सूत्रसंचालनाचा अनुभव, कुटुंब आणि करिअरशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. प्रश्न: पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहात. तुम्हाला यासाठी होकार देण्यास…

Read More

Hingoli Tree Plantation Launch On Vat Purnima; 25.40 Lakh Target

राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्याला यावर्षी पावसाळ्यात 25 लाख 40 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्तीसाठी विभागवार नियोजन पूर्ण केले असून वटपोर्णिमेच्या मुहुर्तावर जिल्हा परिषदेन . राज्य शासनाने 2026 ते 2031 या पाच वर्षांत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याला 25.40 लाखांचे…

Read More