Headlines

BLA चा दावा- हल्ल्यात 30 पाकिस्तानी जवान मारले गेले:स्फोटकांनी भरलेली गाडी शिबिरात घुसून उडवली; पाकिस्तानने दाव्याची पुष्टी केली नाही

बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यातील जिवानी परिसरात पाकिस्तान कोस्ट गार्ड्सच्या छावणीवर हल्ला केला आहे. BLA नुसार, 3 जुलै रोजी संध्याकाळी सुमारे 6:32 वाजता त्यांच्या मजीद ब्रिगेडच्या एका हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन छावणीत घुसून स्फोट घडवला. संस्थेचा दावा आहे की, या हल्ल्यात 30 हून अधिक गार्ड्स…

Read More

अमोल धवसे यांची नांदगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदी पुनर्निवड:पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका

नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमोल धवसे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. धवसे यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सामान्य कार्यकर्ता ते नेतृत्वापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचा संपर्क साधला असून, सामाजिक बांधिलकी जपली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक…

Read More

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’…

Read More

कृउबास उपसभापतीपदी अर्चना कणसे बिनविरोध:नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत महिलेला प्रथमच बहुमान

नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अर्चना कणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिलेला हे प्रतिष्ठेचे पद भूषवण्याचा मान मिळाला आहे, ज्यामुळे सहकार क्षेत्रात महिलांच्या वाढत्या नेतृत्वाला बळकटी मिळाली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपसभापतीपदासाठी विहित मुदतीत अर्चना…

Read More

चांदूर बाजारच्या प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान:उमेश बगणे यांना वसंतराव नाईक पुरस्कार

चांदूर बाजार तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी उमेश रामराव बगणे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण पीक व्यवस्थापन आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून बगणे यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती केवळ व्यवसाय नसून समाजाला दिशा देणारे कार्य आहे, या…

Read More

Three Rivers in Raigad Cross Warning Level Administration on Alert Residents Urged to Stay Cautious

रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगडमधील तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. शनिवारी (४ जुलै)…

Read More

Mumbai Rain Vande Bharat Viral Video; मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?

Mumbai Rain Vande Bharat Viral Video : मुंबईतील मुसळधार पावसात वंदे भारत एक्स्प्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रुळांवरील पाण्याचा फवारा थेट पुलावरील वाहनांवर उडाल्याचा दावा करण्यात येत असून, या व्हिडिओवर मीम्ससह सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एका…

Read More

कृषी अधिकारी रुपाली ठाकरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार:'पद्मश्री विखे पाटील कृषी सेवारत्न' पुरस्काराने सन्मानित

टाकरखेडा शंभू येथील सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली ठाकरे-चऱ्हाटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वरळी येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते रुपाली ठाकरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read More

Sahyadri Express Robbery सह्याद्री एक्सप्रेसमध्ये लुटीचा थरार, फलाट क्रमांक एकवर महिलेचे पर्स व दुसऱ्या फलाटावर दागिने लांबवले

प्रतिनिधीमिरज मध्य रेल्वेच्या भिलवडी स्थानकावर कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर या अपडाऊन सह्याद्री एक्सप्रेस रेल्वेला चोरट्यांनी लक्ष केले. मिरजेतून जाणारी गाडी फलाट क्रमांक एकवर थांबल्यानंतर खिडकीतून हात घालून महिलेची पर्स लंपास केली. तर पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी सह्याद्री एक्सप्रेस फलाट क्रमांक दोनवर थांबलेली असताना अंधाराचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण चोऊन नेले. येता-जाता सह्याद्री एक्सप्रेसला…

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक: 99.53% विक्रमी मतदान:1053 पैकी 1048 मतदारांनी बजावला हक्क, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शनिवारी विक्रमी ९९.५३ टक्के मतदान झाले. एकूण १०५३ मतदारांपैकी १०४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नियोजन केले होते. भाजपने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विशेष यंत्रणा राबवली, ज्यात प्रत्येक नगरसेवकाला पाच मतदारांशी संपर्क…

Read More