Headlines

Private Travel Bus overturns in ahilyanagar 25-30 passengers injured driver absconding

अहिल्यानगरमध्ये भरधाव लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात बस पटली झाली आहे. यामुळे बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरच्या शेंडी-पोखर्डी परिसरात अपघाताची घटना घडली आहे. लग्न समारंभाचा आनंद साजरा…

Read More

Solapur MNS Protest | TET Paper Leak विरोधात मनसे रस्त्यावर

शिक्षक पात्रता(TET) परिषदेच्या पेपर फुटल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नीट पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता राज्य सरकार तर्फे घेण्यात येणारी TET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात TET पेपर फुटल्या प्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सोलापुरातील कन्ना चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिक्षण मंत्री…

Read More

Rajesh Kshirsagar Kolhapur | Viral Video नंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर,काय बोलले? – rajesh kshirsagar kohapur on viral video

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 3:32 pm एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा गंभीर आरोप केला आहे. एका व्यावसायिकाकडून तब्बल ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा रविकिरण इंगवले यांनी केला…यानंतर क्षीरसागरांनी माध्यमांसमोर येत सडेतोड प्रत्यूतर दिलंय..आपण पाहूयात नेमकं ते…

Read More

Rainfall in marathwada contact lost with 10 villages heavy rain causes chaos; मराठवाड्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस; ८ ते १० गावांचा संपर्क तुटला

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर जोरदार पुनरागमन केलं आहे. मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, पेरणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील पावसाचा जिल्हानिहाय सविस्तर आढावा-छत्रपती संभाजीनगर: ५ मंडळांत जोरदार हजेरी मुख्य गावे: पैठण तालुक्यातील…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाने केतनचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला, चालकाकडून धक्कादायक माहिती समोर

राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी आज सकाळी लोहगडावर नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ केले. दरम्यान, हत्येच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, सिया आणि केतन प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. या प्रवासासाठी सियाला…

Read More

Prakash Waje Nashik Speech | ठाकरेंची साथ का सोडली नाही? राजाभाऊंचे वडील म्हणतात!!! – rajabhau waje father prakash waje nashik speech

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 8:49 pm Prakash Waje Nashik Speech | ठाकरेंची साथ का सोडली नाही? राजाभाऊंचे वडील म्हणतात!!! Source link

Read More

‘मॉम, काय दिसतेस तू?’:14 वर्षीय मुलाचे बोलणे ऐकून शिल्पा शेट्टी म्हणाली- वाटले, आता खऱ्या अर्थाने आयुष्यात काहीतरी मिळवले

प्रत्येक यशाची कहाणी केवळ टाळ्या आणि प्रसिद्धीने बनत नाही. यामागे असे टप्पेही असतात जेव्हा संधी हुकतात, निर्णय चुकीचे ठरतात आणि मग स्वतःला सिद्ध करावे लागते. शिल्पा शेट्टीची कहाणीही अशीच आहे. एका फोटोतून मॉडेलिंगची सुरुवात, पहिला चित्रपट बंद पडल्याचा धक्का, करिअरमधील स्थिरता आणि नंतर पुनरागमन – तिने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केले. याच प्रवासात मुलाच्या कौतुकाने…

Read More

Uddhav Thackeray : नागपुरात जंगी स्वागत, विमानतळाबाहेरच उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांशी संवाद – uddhav thackrey at nagpur airport

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jun 2026, 11:11 am Follow शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीनंतर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते शुक्रवारी नागपूर विमानतळावर दाखल झाले असता शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ परिसर घोषणाबाजी, फुलांच्या माळा आणि भगव्या झेंड्यांनी दुमदुमून गेला होता. खासदारांच्या…

Read More

Drug use increased by 34% in 10 years; New smuggling route through Andaman in India, new challenges revealed by NCB

Marathi News National Drug Use Increased By 34% In 10 Years; New Smuggling Route Through Andaman In India, New Challenges Revealed By NCB UN Report नवी दिल्ली16 तासांपूर्वी कॉपी लिंक जगभरात ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढून २०२४ मध्ये ३३.१ कोटींवर पोहोचली आहे. २०२३ मध्ये ड्रग्जच्या सेवनामुळे सुमारे पाच लाख जणांचा…

Read More

वैभवच्या पदार्पणाच्या मालिकेची वेळ बदलली:भारत-आयर्लंड सामने आता सायंकाळी 6 वाजल्यापासून, महिला वर्ल्डकप क्लॅश ठरले कारण

वैभव सूर्यवंशीला भारत-आयर्लंड टी-20 मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. दरम्यान, 26 आणि 28 जून रोजी होणाऱ्या दोन्ही सामन्यांची वेळ बदलण्यात आली आहे. दोन्ही सामने संध्याकाळी 7 वाजण्याऐवजी एक तास आधी 6 वाजता सुरू होतील. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. या निर्णयाचे कारण महिला टी-20 विश्वचषकातील सामन्यांशी होणारा संघर्ष आहे. महिला विश्वचषकात 28…

Read More