साबुदाणा खिचडी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. विशेषतः उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडीला मोठी मागणी असते. मात्र अनेकदा खिचडी बनवताना साबुदाणा चिकट होतो, लगदा तयार होतो किंवा दाणे एकमेकांना चिकटून राहतात. परिणामी खिचडीची चव आणि पोत दोन्ही बिघडतात. साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत कोणती? आणि खिचडी मोकळी, दाणेदार व नॉन-स्टिकी कशी बनवायची? हे जाणून घेऊयात.
फोटो सौजन्य :- iStock
साबुदाणा खिचडी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आवडीने खाल्ला जाणारा आणि उपवासाच्या दिवसांमध्ये हमखास बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. नवरात्र, महाशिवरात्री, एकादशी, श्रावणातील उपवास किंवा इतर धार्मिक प्रसंगी अनेकांच्या ताटात साबुदाणा खिचडीला विशेष स्थान असते. हलकी, चविष्ट आणि पोटभर जेवण म्हणूनही अनेकजण हा पदार्थ आवडीने खातात. मात्र, खिचडी बनवताना अनेकदा एकच समस्या उद्भवते साबुदाणा चिकट होतो, दाणे एकमेकांना चिकटून लगदा तयार होतो किंवा खिचडी कोरडी व कडक होते. त्यामुळे खिचडीची चव, पोत आणि दिसणे तिन्ही गोष्टी बिघडतात.
अनेक गृहिणी तसेच स्वयंपाकाची सुरुवात करणाऱ्यांना साबुदाणा भिजवण्याची योग्य पद्धत कोणती?, पाणी किती घालावे?, किती वेळ भिजवावा? आणि खिचडी मोकळी, दाणेदार व नॉन-स्टिकी कशी बनवावी? असे अनेक प्रश्न पडतात. खरं तर परफेक्ट साबुदाणा खिचडी बनवण्याचे रहस्य केवळ मसाल्यांमध्ये नसून साबुदाणा योग्य प्रकारे भिजवण्यात आणि शिजवण्यात दडलेले आहे.जर साबुदाणा योग्य प्रमाणात पाण्यात भिजवला, अतिरिक्त ओलावा पूर्णपणे काढून टाकला आणि योग्य आचेवर कमी वेळ शिजवला, तर प्रत्येक दाणा वेगळा राहतो आणि खिचडी अगदी हॉटेल किंवा फराळाच्या स्टॉलवर मिळणाऱ्या खिचडीसारखी मोकळी व स्वादिष्ट बनते. याशिवाय भाजलेल्या शेंगदाण्याचे कटू, तूप किंवा शेंगदाणा तेलाचा योग्य वापर आणि काही छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स पाळल्या, तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट साबुदाणा खिचडी तयार करता येते. (फोटो सौजन्य :- iStock)
लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.
मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.
जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.
लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.
शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.… आणखी वाचा