![]()
हिंगोली शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी…शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर सखोल चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये वाढते असंतोष लक्षात घेऊन हा दौरा केला होता. माध्यमांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
Source link
देवेंद्रजी मोठे आका आणि मंत्री त्या त्या जिल्ह्याचे बारके आका; बच्चू कडूंनी सगळं काढलं!
