Bharat Jodo Yatra,Rahul Gandhi: काल म्हणावे, सावरकर माफीवीर, आज थेट माफीनाफ्याचा कागदच दाखवला, राहुल गांधी आक्रमक पवित्र्यात! – rahul gandhi slams veer savarkar in bharat jodo yatra press conference
Maharashtra Political crisis | स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घाबरल्यामुळे इंग्रजांना माफीनामा लिहला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण कोणताही माफीनाम्याची कोणतीही चिठ्ठी लिहली नाही. पण सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला, असेही राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात…
