कोकणवासी दुहेरी कोंडीत! Mumbai-Goa Highwayवर 12 पुलांचं काम रखडलं, 12 तासांचा प्रवास, टोलवसुलीची मात्र घाई
Mumbai-Goa Highway Traffic: रविवारी मुंबई-गोवा महमार्गवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतापले असताना टोलवसुलीमुळे यात भर पडली. महामार्गाचे काम अजून पूर्ण सुद्धा झाले नाहीत तरी टोलवसुलीची घाई का असा सवाल केला जात आहे. प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडापाठोपाठ खांब येथेही टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना महामार्गावरील प्रवाशांचा वाहतूककोंडीचा जाच रविवारी आणखी वाढला. रायगडमधील…
