Headlines

मोलकरणीने 5 सेकंदात आयफोन चोरला:गाझियाबादमध्ये बाळाला सांभाळण्यासाठी ठेवले होते, पहिल्याच दिवशी चोरी केली

गाझियाबादमध्ये मोलकरणीने घरात ठेवलेला आय-फोन चोरला. अवघ्या 5 सेकंदात तिने टेबलावरून आयफोन उचलला आणि आपल्या कपड्यांमध्ये लपवला. मालकाने विचारले असता, ‘मला काहीच माहीत नाही’ असे ती म्हणाली. नंतर ती मालकावरच भडकली आणि तिथून निघून गेली. मालकाने घरात खूप शोधले, पण फोन सापडला नाही. नंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासले. त्यात मोलकरीण फोन चोरताना दिसली. मालकाने सीसीटीव्ही फुटेजसह…

Read More

वाघोलीत २३० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, ३० महिन्यांपासून काम सुरू; पण पाण्याचा कोटाच मंजूर नाही| Maharashtra Times

Wagholi Water Supply Project: वाघोली परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेवर गेल्या ३० महिन्यांपासून काम सुरू असून जल वाहिन्यांचे जाळेही उभारले आहे. उदय ब्राम्हणे, शिरूर: वाघोली आणि परिसरातील वाढत्या लोकसंख्येची तहान कायमची भागविण्याचा दावा करीत सुरू करण्यात आलेल्या २३० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ३० महिन्यांपासून काम सुरू आहे. कोट्यवधी खर्च झाला, वाहिन्यांचे जाळे उभे राहिले; पण…

Read More

मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटना अध्यक्षपदी रमाकांत नाईक तर उपाध्यक्षपदी अशोक शिरसाट यांची निवड

सातार्डा : मळेवाड येथे बाजारपेठ व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली आहे. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी रमाकांत नाईक तर उपाध्यक्षपदी अशोक शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या सचिवपदी मदन मुरकर व खजिनदार म्हणून दिपक नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची…

Read More

रात्रीच्या अंधारात हिऱ्यासारखा चमकला भारत! 400 किमी उंचीवरून दिसले विहंगम दृश्य, फोटो व्हायरल। Maharashtra Times

अंतराळातून भारताचे एक अतिशय विहंगम आणि सुंदर दृश्य समोर आले आहे. 400 किलोमीटर उंचीवरून घेतलेल्या या व्हिडिओमध्ये एका बाजूला रोषणाईने न्हालेली भारतीय शहरे लखलखताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला समुद्रावर कडकडणाऱ्या वादळी विजांचा थरार पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विलोभनीय दृश्याला पाहून प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून येत आहे. जेव्हा संपूर्ण जग…

Read More

राजनाथ म्हणाले-भारत नवोपक्रमाचे मार्ग शोधत आहे, पाकिस्तान घुसखोरीचे:जर त्यांनी अडथळे निर्माण केले तर सैन्य सज्ज; लडाखमध्ये कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहिली

कारगिल विजय दिनाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत नवनवीन शोध (इनोव्हेशन) करण्याचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे मार्ग शोधत आहे. भारत जहाजे डिझाइन करत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी डिझाइनमध्ये (टेरर डिझाइन) गुंतला आहे. भारत स्टार्टअप इकोसिस्टम उभारत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी इकोसिस्टम उभारत आहे. भारत सेमीकंडक्टर बनवत आहे, तर…

Read More

Chandrashekhar Bawankule | मुलं झाली कुणाला ? अन् बारसं कोण करतंय? बावनकुळेंनी उडवली ठाकरेंची खिल्ली

#chandrashekharbawankule #bjp #devendrafadnavis #uddhavthackeray #shivsenaएमपीएससी पेपरफुटी वरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्यात..यासंदर्भात त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली,,पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावर दबाव आहे..४ ते ५ दिवसापूर्वी त्याचा फोन सुरू होता मात्र आता फोन बंद असल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय..पाहुया Source link

Read More

माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांना फाशीची मागणी:2020 च्या दिल्ली दंगलीत आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येत दोषी, शिक्षेची घोषणा आज

आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणात, माजी ‘आप’ नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यासह पाच दोषींसाठी दिल्ली पोलिसांनी फाशीची शिक्षा मागितली आहे. दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयात शिक्षेवर युक्तिवाद सुरू आहे. कडकडडूमा न्यायालयाने 13 जुलै रोजी ताहीर हुसेन, नाजिम, काशिम, अनस आणि जावेद यांना हत्या, अपहरण, दंगल आणि जातीय सलोखा बिघडवल्याबद्दल दोषी ठरवले होते. तर, 11 आरोपींपैकी 6 जणांना…

Read More

Rhiya Ahir: …तर आणखी गंभीर समस्या निर्माण होतील! पोलीस व्हॅन एकहाती रोखणारी तरुणी पुन्हा चर्चेत; तक्रार दाखल

Rhiya Ahir: विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी मुंबईत पोलिसांची व्हॅन एकहाती रोखून धरणाऱ्या आणि ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांची सुटका करणाऱ्या रिया अहिरनं पोलीस स्टेशन गाठलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांचं वाहन रोखणारी २७ वर्षीय मॉडेल रिया अहीर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया अहीरनं महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली…

Read More

बटाटा , भेंडी , काकडी स्वस्त ; बहुतांश फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर

Pune News: आषाढी एकादशीनंतर घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने काही भाज्यांचे दर सुमारे दहा टक्क्यांनी कमी झाले . फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर झाले आहेत. फुलांची आवक आणि मागणी सारखीच असल्याने फुलांचे दर देखील स्थिर आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी ,पुणे: आषाढी एकादशीनंतर घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने बटाटा, भेंडी, काकडी, फ्लॉवर, शिमला मिरचीचे दर…

Read More

पेन्शनधारकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक:पेन्शन थांबल्यास काळजी करू नका; 5 समस्या आणि त्यांचे निराकरण जाणून घ्या

सेवानिवृत्तीनंतर पेन्शन ही केवळ दरमहा मिळणारी रक्कम नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाची आर्थिक सुरक्षा असते. पण पेन्शन थांबल्यास, जीवन प्रमाणपत्र जमा न झाल्यास, कुटुंब पेन्शन सुरू न झाल्यास, बँक वारंवार त्रास देत असल्यास किंवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) आणि एकात्मिक पेन्शन योजना (यूपीएस) याबाबत गोंधळ झाल्यास, बहुतेक पेन्शनधारकांना कोणत्या कार्यालयात किंवा सरकारी व्यवस्थेकडे जावे हे…

Read More