Headlines

तब्बल 10,000mAh बॅटरीसह ओप्पो आणतोय नवा 5G स्मार्टफोन; कमी किमतीत मिळणार दमदार फीचर्स। Maharashtra Times

स्मार्टफोन युझर्सची बॅटरी संपण्याची चिंता आता कायमची मिटणार आहे. कारण, ओप्पो कंपनी बाजारात आपला नवीन Oppo A7 Pro Max हा 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनमध्ये तब्बल 10,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून, ती वेगाने चार्ज करण्यासाठी 80W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

राजस्थानमध्ये 'मराठी स्टडी सेंटर' सुरू करण्याच्या राज्यपालांच्या सूचना:हरिभाऊ बागडेंचा पुतळा जाळला, नवा भाषिक वाद पेटला

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असतानाच, आता राजस्थान राज्यात मराठी भाषेवरून नवा वाद पेटला आहे. राजस्थानचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राजस्थानात ‘मराठी स्टडी सेंटर’ सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर तेथील स्थानिक नागरिक आणि संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या निर्णयाचा तीव्र निषेध…

Read More

Abhijeet Deepke | “दिपके – थिपकेच्या मर्जीवर मोदीजी सत्तेवर आले नाही” सीजेपीच्या आंदोलनावर भाजप आमदार भडकले

महाराष्ट्राचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना जंतरमंतर येथे सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरुन सडेतोड उत्तर दिले आहे. अतुळ भातखळकर म्हणाले “सीजेपीचे समर्थक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ही तुमच्या वडिलांची मालमत्ता आहे का? देशभरातील लाखो लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान केले आहे….

Read More

सिक्कीममधील बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर भूस्खलन, 27 मजूर अडकले:ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद, बचावकार्यासाठी गेलेले काही कामगार बेशुद्ध; गॅस गळतीची शक्यता

सोमवारी सिक्कीममध्ये एका बोगद्यावर भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले, त्यामुळे आत असलेले २७ मजूर अडकले. नामची जिल्ह्यात असलेल्या या बोगद्यात बांधकाम सुरू होते. जिल्हाधिकारी अनुपा तामलिंग यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेल्या कामगारांची नेमकी संख्या २७ पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. बोगद्यातील वायूमुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळा येत आहे. आत शिरताना अनेक बचाव कर्मचाऱ्यांना…

Read More

धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच:मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर

राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते…

Read More

राजकीय पक्षांच्या कार्यालयात एसआयआरचे फॉर्म भरल्यास कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचे स्पष्ट इशारा

त.भा.प्रतिनिधी, मुंबई,राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमादरम्यान राजकीय पक्षांच्या कार्यालयात शिबिरे भरवून मतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिक्रायांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात 30 जूनपासून एसआयआर…

Read More

तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

त.भा. प्रतिनिधी,मुंबई, धाराशिव जिह्यातील श्री. तुळजाभवानी मंदिर देवस्थान इनाम जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. अहिल्यानगर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. नुकत्याच पार पडलेल्या…

Read More

economic fraud of 52 people using one bank account in ratnagiri case registered

रत्नागिरी शहरात सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्युअल अकाउंटद्वारे 52 जणांना आर्थिक गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : अलीकडे बँकिंग अथवा आर्थिक क्षेत्रातील ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. रत्नागिरी शहरातील बँक ऑफ…

Read More

वर्धा चिमुरडी अत्याचार प्रकरण:खटला जलदगती न्यायालयात चालणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या खटल्याची सुनावणी तातडीने जलदगती न्यायालयात घेण्याचे महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात…

Read More

Indians dies in sheep attack | जहाजावरील हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू, युक्रेनच्या ओडेसा बंदरातील घटना

► वृत्तसंस्था ओडेसा युक्रेनमधील ओडेसा बंदराजवळ एका मालवाहू जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यात चार भारतीय खलाशी ठार झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी याला दुजोरा दिला. 19 जुलै 2026 रोजी संध्याकाळी ओडेसा बंदरातून निघालेल्या ‘एमव्ही गोल्डन लिओ’ या जहाजावर हल्ला झाला. त्यावेळी जहाजावर पाच भारतीय नागरिकांसह एकूण 17 खलाशी होते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. भारताने या…

Read More