india first t20 win after seven matches vvs laxman coaching gautam gambhir t20 coach debate ; कोच बदलताच टीम इंडिया जिंकली, खेळाडूही चमकले! लक्ष्मणमुळे गंभीरचा पत्ता कट, बीसीसीआय काय निर्णय घेणार?
Team India T20 Coach : टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाला सलग सात सामन्यांत विजय मिळवता आला नव्हता. मात्र, व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेविरुद्ध भारताने विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीसह युवा खेळाडूंच्या कामगिरीनंतर आता गौतम गंभीरऐवजी लक्ष्मणकडे टी-२०ची जबाबदारी सोपवावी का, अशी चर्चा सुरू झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्न उपस्थित…
