शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहेत.त्यादृष्टीने दिल्लीच घडामोडींना चांगलाच वेग आलाय.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडने दिल्लीला बोलावल्याची माहिती.दिल्लीला जाण्यापुर्वी नाना पटोले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमधील विलिनीकरणावर मोठं वक्तव्य केलंय…आपण आता पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत…