#manojjarange #eknathshinde #sanjayshirsat उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याची माहिती खुद्द जरांगे पाटलांनीच दिली आहे…पण प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाणार असल्याचा थेट इशारा सरकारला दिल्या..एकनाथ शिंदेंवरही जरांगेंनी सडकून टीका केलीय..आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत