हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर श्रीरामपुरात बेमुदत बंद! दोन दिवसापासून व्यापारांचा एल्गार – shrirampur bandh traders protest over law and order
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 1:00 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ जेवण उशिराने मिळाले या कारणावरून हॉटेल व्यावसायिकासोबत दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.या घटनेविरोधात श्रीरामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक एकवटले आहेत.आरोपींना मकोका लावून घटनेमागील आकावर…
