Headlines

नागरिकांचे हाल:पिंपळगाव रेणुकाईच्या रस्त्यावर पाण्याचे तळे, गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास

भोकरदन तालुक्यातील जुईधरण फाटा ते वालसांवगी फाटा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिंपळगाव रेणुकाई मुख्य फाट्याजवळ रस्ता खोदून ठेवलेल्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. मोठे डोह तयार झाले आहेत. वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. रोज…

Read More

Heavy Rainfall in Marathwada Kayadhu River Flood Six Villages communication disrupted

मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळ कयाधू नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 24 तासांतील धुवांधार पावसामुळे यंदा मराठवाड्यात पावसाने अपेक्षित सरासरी गाठली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात विभागात ६७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे….

Read More

Manoj Jarange Patil Big Warning To Maharashtra Government Over Maratha Reservation

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकारचा 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण तो प्रयत्न करु नका. अन्यथा रस्ते बंद होतील, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी…

Read More

राहुल गांधींवरील हक्कभंग नोटीस लोकशाही दडपण्याचा प्रयत्न:काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका; NEET पेपरफुटीशी संबंध जोडला

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली हक्कभंगाची नोटीस ही लोकशाहीची गळचेपी करण्याचा आणि विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सरकार अडचणीत आल्यानंतर सूडबुद्धीने राहुल गांधी यांच्यावर कारवाईचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तिवारी म्हणाले की, नीट…

Read More

पुणे पोलिसांकडून 'ऑपरेशन म्यूल हंट' मोहीम हाती:132 गुन्हे दाखल, 152 आरोपींना अटक, आर्थिक पुरवठा रोखणार

पुणे शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मिळणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी ‘ऑपरेशन म्यूल हंट’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या किंवा भाड्याने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बँक खात्यांवर कठोर कारवाई करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पोलिस…

Read More

दिव्य मराठीच्या सिंहस्थ कॉन्क्लेव्हचे एकनाथ शिंदेंकडून कौतुक:म्हणाले – संस्कृती जपणारेच असे उपक्रम राबवतात, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी सरकारने 32 हजार कोटी दिले!

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून, या कुंभमेळ्यासाठी सरकारने 32 हजार कोटी दिलेत. तसेचया सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या उद्देशाने ‘दिव्य मराठी’तर्फे मुंबईत आयोजित ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’ मध्ये ते बोलत होते. मी पहिल्यांदा असा आगळावेगळा कॉन्क्लेव्ह…

Read More

Nagpur District Collector Said 24322 farmers eligible for loan waiver

नागपुरात 24 हजार 322 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत त्यांनी काळजी करु नये. त्यांचे नाव पुढच्या यादीत येईल, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 62 हजार…

Read More

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार:सरासरीच्या 103.4 टक्के पर्जन्यवृष्टी; सातारा, पाटण व माण तालुके अजूनही सरासरीच्या प्रतिक्षेत

जुलै महिन्याच्या अखेरीस सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन करत समाधानकारक हजेरी लावली आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५१८.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती सरासरीच्या १०३.४ टक्के आहे. केवळ ३१ जुलै रोजी जिल्ह्यात २८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांसह धरणांच्या पाणीसाठ्याबाबत दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खंडाळा…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर:नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कळमनुरीत विविध योजनांच्या 7513 लाभांचे वितरण

कळमनुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी ता ३१ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कळमनुरी येथील केसरीनंदन मंगल कार्यालयात आयोजित या शिबिरास आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी…

Read More

सातारा क्राईम जगत:शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंत; घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला

सातारा तालुक्यातील लिंब आवळीमाथा येथे घराशेजारी असलेल्या शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली. या घटनेमुळे बेलवडे व लिंब आवळीमाथा परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष स्वप्नील लोंढे (वय ३ वर्षे ६ महिने, रा. बेलवडे, ता. जि. सातारा) हा आपल्या चुलत आजोबांच्या घरी लिंब आवळीमाथा…

Read More