Headlines

कामावरून परतताना काळाचा घाला:भरधाव कार खड्ड्यात आदळून उलटली; दोघे ठार, एक गंभीर जखमी; करंजाळाजवळील घटना

औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर करंजाळा पाटी जवळ भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. ३१ सायंकाळी घडली आहे. अपघातातील दोन्ही मृतदेह औढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील ओमकार गिऱ्हे (२७) श्रीधर ढेगळे (३३…

Read More

Dhananjay Munde Beed Speech | मंत्रि‍पदावरून धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य – dhananjay munde beed parli speech

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 8:31 pm Follow बीड जिल्ह्यातील परळीतील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे बोलत होते.आम्ही दोघे बहीण भाऊ मंत्री झालो तर जमले नाही; आम्हा दोघं पैकी एकाला मात्र घरी बसावे लागलं..असं म्हणत धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केलीये Source link

Read More

Ramdas Athawale Parliament Speech On Abhijeet Dipke & NEET Protest

‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर उभारण्यात आलेले यशस्वी आंदोलन आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. या आंदोलनाची दखल आता थेट संसदेतही घेण्यात आली आहे. संसदेच्या सुरू असलेल्या पा . संसदेत भाषण करताना रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपल्या कवीच्या…

Read More

Jalgaon Rain Update Disaster Response Team Successfully Rescue One Month Child in Amalner

खान्देशात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. अमळनेर आणि पारोळा तालुक्यात तर भीषण अवस्था आहे. अमळनेरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. खान्देशातील जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये अक्षरश: आभाळ फाटले आहे,…

Read More

Bhasakr Jadhav Bhajan | राम रक्षा आंदोलनावेळी भास्कर जाधव राम नामात दंग – bhaskar jadhav leads ‘ram raksha’ agitation in ratnagiri

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 8:21 pm Follow रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ केलं. अयोध्येतील राम मंदिर कथित चोरी प्रकरणावरून त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.आंदोलनावेळी भास्कर जाधवांनी टाळ-मृदुंगावर ठेका धरत राम नामात दंग झाल्याचं पाहायला मिळालं Source link

Read More

Beed Forest Officer Srinivas Lakhamawar Arrested by ACB in Bribe Case

बीडमध्ये एकीकडे जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू असताना, दुसरीकडे मात्र शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराची कोट्यवधींची ‘डील’ करण्यात मग्न होते. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून बाहेर पडलेले सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय व . यासंबंधीच्या वृत्तानुसार, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत सन २०२५-२६ मधील वृक्षलागवडीची रखडलेली बिले मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन काढणे आणि निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी…

Read More

Bhaskar Jadhav On BJP | 'प्रभू रामापेक्षा मोठं समजायला लागलेत',भाजपवर निशाणा

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अयोध्येतील राम मंदिर कथित चोरी प्रकरणावरून रामरक्षा आंदोलन केले.त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. Source link

Read More

Kishor Shitole Slams Abhijeet Deepke Over Paper Leak Controversy

अभिजीत दीपके आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करत आहेत. जर तसे असेल आणि दिल्ली पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे . आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याबाबत कठोर कारवाई…

Read More

बी. जे. मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता:रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून वसतिगृह सोडल्याचा कुटुंबीयांचा आरोप, समिती स्थापन

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. रॅगिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने वसतिगृह सोडल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महाविद्यालय प्रशासनाने चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती नेमली आहे. तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे लेखी…

Read More

यवतमाळमध्ये हृदयद्रावक घटना:पुरात कार वाहून गेल्याने आईसह दोन मुलींचा करुण अंत, झाडाचा आधार घेतल्याने पती बचावले

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळून वाहणाऱ्या कुपटी नदीला आलेल्या पुरात कार वाहून गेल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. पुराच्या पाण्यातून जीवघेणे धाडस करत वाहन पुढे नेण्याचा निर्णय या कुटुंबाच्या जीवावर बेतला असून, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या आईसह तिच्या दोन मुलींचे मृतदेह शोधण्यात अखेर बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेची माहिती…

Read More