नुकतीच दहावी पास झालेली तीन मुलं साई टेकडी तलावात बुडाली, काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर सुन्न!
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील सातारा परिसरातील साई टेकडीजवळ एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सकाळी हौसेने तलावावर पोहण्यासाठी…
