Headlines

nashik ex- mayor ashok murtadak family swindled out of 200 tolas gold of rs 1.5 crore; दुप्पट सोन्याचं आमिष, नाशिकच्या माजी महापौरांच्या 200 तोळे दागिन्यांची लूट; सराफानं गंडवलं, प्रकरण काय?

Nashik Fraud Case: अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपये फसवणुकीची रक्कम असून, या प्रकरणात संशयित व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. nashik fraud(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: घरगुती सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे नाशिकचे माजी महापौर अशोक देवराम मुर्तडक यांच्या कुटुंबाला तब्बल दोनशे तोळे…

Read More

पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र, राज्यातील मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील आठवड्यासाठी हवामान विभागाचा अंदाज काय?| Maharashtra Times

Weather Update: राज्यात शुक्रवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हलक्या पावसाला सुरूवात झाली असून १८ जुलै २०२६ रोजी राज्यातील १७ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे. शुक्रवारी दिवसभर पश्चिम महाराष्ट्रासह ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी बरसल्या. शनिवारपासून संपूर्ण…

Read More

Mumbai Mayor Ritu Tawde reacts on Deputy Sanjay Ghadi demanding Bungalow in City; दहिसरहून येताना ट्राफिक जॅम, मुंबईत बंगला द्या; उपमहापौरांच्या मागणीवर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Mumbai Deputy Mayor demands Bungalow : सभागृहात महापौर उपस्थित नसताना उपमहापौर सभा चालवतात, त्यामुळे त्यांना महापालिकेतर्फे निवासस्थान मिळायला हवे, अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : ‘पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये राहणाऱ्या उपमहापौरांना दररोज मुंबई महापालिकेत विविध बैठकांसाठी येताना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे मुंबई शहर…

Read More

अमरकंद वनस्पतीची तस्करी करणाऱ्या ‎सिल्लोडमधील तिघांना अटक:5 किलो कंद आणि दोन दुचाकी जप्त

सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील डोंगराळ भागातून अत्यंत दुर्मिळ आणि औषधी मानल्या जाणाऱ्या अमरकंद वनस्पतीची बेकायदेशीरपणे तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. गुरुवारी झालेल्या या कारवाईत संशयितांकडून ५ किलो अमरकंद आणि दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. घटांब्री येथील नासेर यासीन पठाण (२९), वाजेद जुम्मा पठाण (३१) आणि शारूख मुस्तफा शेख (३०) अशी…

Read More

Vasai-Virar News: पूरमुक्तीसाठी हवेत १०० कोटी! वसई-विरार महापालिका-रेल्वेच्या संयुक्त बैठकीत महापौरांचा प्रस्ताव – mayor proposes rs 100 crore for flood control at joint meeting of vasai-virar municipality and railways

Vasai-Virar News: ​​महापौर अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पूरनियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वसई-विरार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वसई: गेल्या आठवड्यात वसई-विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक नुकतीच पालिका मुख्यालयात पार पडली. ‘महापालिका…

Read More

जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा:स्थानिकांचा विरोध झुगारून 24 हातगाड्या जप्त, 51 शेड्स भुईसपाट

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जिजाऊ चौक ते बळीराम पाटील रस्त्यावरील अतिक्रमणांवर शुक्रवारी (१७ जुलै) मोठी कारवाई केली. या मोहिमेत २४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, ५१ अनधिकृत शेड्स निष्कासित करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वाढलेले अतिक्रमण आणि अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या समस्येची गंभीर दखल घेऊन…

Read More

पंतप्रधानांनी 75 अमृत रेल्वे स्थानकांचे केले लोकार्पण:बारामती, नांदुरा स्थानकांचा समावेश; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील ७५ अत्याधुनिक अमृत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. यावेळी बारामती रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनोगत व्यक्त…

Read More

विद्यापीठांनी रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत:शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठांना आवाहन केले आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ सध्याच्या नोकऱ्यांसाठीच नव्हे, तर भविष्यातील संधींसाठीही तयार करावे. शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण अत्यंत महत्त्वाचे असून, त्याद्वारे रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे…

Read More

पुणे, संभाजीनगरमध्ये नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:राज्यस्तरीय कार्यक्रमात 300 हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आळंदी येथे एकदिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. या प्रशिक्षणात दोन्ही विभागांतील विविध नगरपरिषदांमधील सुमारे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार आळंदी नगर परिषदेने फ्रूटवाले धर्मशाळा, आळंदी येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्घाटनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर…

Read More

20 Year Old Girl Harshada Khaire Death After Truck Hits Her Vehicle in Baramati

उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला घेणाऱ्या विद्यार्थिनीवर काळाने घाला घातला. हर्षदा खैरे या विद्यार्थिनीला ट्रकने धडक दिल्याने तिचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर बारामतीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील मोरगाव–सुपे रस्त्यावर मार्गावर शुक्रवारी (17 जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी हर्षदा जनार्दन…

Read More