Headlines

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना साडेचार कोटींची वीज सवलत:छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख ग्राहकांना लाभ

आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतो, तसेच वापरावर नियंत्रण ठेवणेही शक्य होते. महावितरण घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर मोठी सवलत देत आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पावणेतीन लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे….

Read More

पाच वर्षीय चिमुकलीच्या डोळ्यात पेन्सिल घुसली:घाटी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, दृष्टी वाचवण्यात यश

एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्षीय चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डॉक्टरांना यश आले आहे. नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया करून चिमुकलीला नवजीवन दिले. सुरुवातीला या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि…

Read More

Solapur mother ended life with 14 year old daughter; धावत्या रेल्वेसमोर आईने १४ वर्षांच्या मुलीसह स्वत:लाही झोकून दिलं, सोलापुरात हळहळ

Crime News: मुलीसह आईनेही जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. धावत्या रेल्वेसमोर आईने १४ वर्षांच्या मुलीसह स्वत:लाही झोकून दिलं, सोलापुरात हळहळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर: शहरातील विजापूर रोड परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. एका 33 वर्षीय महिलेने आपल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह धावत्या रेल्वेसमोर…

Read More

महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक विभागातर्फे पालखी सोहळा उत्साहात संपन्न:वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले विद्यार्थी

महात्मा फुले हायस्कूल व प्राथमिक शाळेतर्फे देवशयनी एकादशीच्या निमित्ताने पारंपारिक पालखी सोहळ्याचे आयोजन दि. 25/07/ 2026 शनिवार रोजी करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. जणूकाही संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं पाहायला मिळालं. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल वानखेडे, तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक अफसर शेख यांनी पालखीचे पूजन…

Read More

Fire Breaks Out At Byculla Police Station in Mumbai

मुंबईत भायखळा पोलीस ठाण्याच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची घटना मोठी असल्याने घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात भीषण आग लागली आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याला ही आग लागली आहे. आगीचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे…

Read More

SIR मुळे प्रशासनाची धावपळ:अमरावती जिल्ह्यातील 9 लाख मतदारांची नावे वगळण्याची भीती

अमरावती जिल्ह्यात मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमांतर्गत २५ लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ १६ लाख नागरिकांनीच गणना फॉर्म भरले आहेत. यामुळे ९ लाख नागरिक अजूनही या प्रक्रियेपासून दूर आहेत. वेळेत फॉर्म न भरल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची भीती असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ सुरू आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत जून महिन्यापासून मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात…

Read More

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चांदूरमध्ये जल्लोष:कॉकरोच जनता पार्टीने फटाके फोडून घोषणाबाजी केली

चांदूर रेल्वे येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने जल्लोष साजरा केला. शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही…” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी भारतीय संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या…

Read More

Good news rainfall intensity expected to increase in next three days in marathwada; आनंदाची बातमी! पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, मराठवाड्यातील बळीराजाची चिंता दूर होणार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील विसर्ग कायम आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असून रविवारी सायंकाळी जायकवाडीचा पाणीसाठा ५१.४४ टक्के झाला. धरणात ६८ हजार १४३ क्युसेक आवक होत आहे, अशी माहिती ‘कडा’ विभागाने दिली आहे. विभागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे….

Read More

Ramanandacharya Narendracharya Maharaj Reaction on Ayodhya Ram Mandir Case

जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. देशातील मंदिरं ही आचार्यांची समती गठीत करुन त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी नरेंद्राचार्य महाराजांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावर जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. “राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीमुळे हिंदू धर्मियांच्या हृदयाला ठेच पोहचलेली आहे. चोरीची…

Read More

Nagpur Manewada Crematorium Four Youth Killed Friend Together; आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, घाटावर बोलावून मित्रानेच केला घात, चौघांनी मिळून एकाला संपवलं; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी पोहोचताच…

Nagpur Crime News : पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पवन आणि काका यांच्यात वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर पवन, अमन आणि अजय सोलंकी या तिघांनी काकाला गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. नागपूर मानेवाडा स्मशानघाट तरुणाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : टोळीयुद्धातून मानेवाडा स्मशानघाटात दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या…

Read More