Headlines

Ratnagiri News: अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र; कोकणातील राहुल उसगावकरांचा थरकाप उडवणारा अनुभव

Rahul Usgaonkar return from Strait Of Hormuz: राहुल घरी परतल्याने त्याचे आई-वडील आणि पत्नीने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दुबईवरून आम्हाला विमानाने आणले गेले’, असे राहुलने सांगितले. जहाजावर असताना दोन हल्ले अगदी जवळून अनुभवल्याचेही त्याने नमूद केले. अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) प्रसाद रानडे, रत्नागिरी : ‘आजूबाजूला एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, शेजारील जहाजांवर होणारे हल्ले…

Read More

Ratnagiri Aare Ware Mumbai Businessman Family Brutally Beat; ‘तुमच्या गाडीचा नंबर पाहिलाय, तुम्हाला…’; कोकणात फिरायला गेलेल्या मुंबईतील व्यापारी कुटुंबाला मारहाण, कार अडवून जीवघेणा हल्ला

Mumbai Tourists Attacked in Ratnagiri Aare Ware : कोकणातील रत्नागिरीत पर्यटनासाठी मुंबईहून गेलेल्या व्यापारी कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे. रत्नागिरी पर्यटकांवर हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी शहराजवळ फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काही अज्ञातांनी हल्ला केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे….

Read More

रत्नागिरीत कमळ फुलणारच! प्रमोद जठारांचं मोठं वक्तव्य; उदय सामंत यांना चिमटा – pramod jathar says bjp will expand its strength in ratnagiri takes dig at uday samant

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 May 2026, 11:29 am कुंपणावर असलेले लवकरच भाजपमध्ये येतील असं वक्तव्य विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी केलंय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जंठार यांनी रत्नागिरीत कमळ फुलणारच असं म्हणत शिवसेना नेते आणि आणि पालकमंत्री उदय सामंत यांना चिमटा काढला. तर २०२९ पर्यंत भाजपचे लोकप्रतिनिधी वाढवणार असल्याचंही जठार यांनी म्हटलंय. Source link

Read More

पेट्रोल पंपावर रांगा, लोकं संतापले; PM मोदींच्या आवाहनावर कोकणातून टीकेची झोड – long queues at petrol pumps pm modi s appeal sparks public anger in konkan

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 May 2026, 5:08 pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच कोकणात अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल-डिझेल संपल्याचे बोर्ड लागले आहेत. सध्या पर्यटनाचा मोठा हंगाम सुरू असताना इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालीय. पंतप्रधानांच्या आवाहनावरून अनेकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. इंधन तुटवडा म्हणजे हे मोदी सरकारचं अपयश असल्याची…

Read More

रत्नागिरी-सातारा अंतर ५० किलोमीटरने घटणार! कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल तयार; लवकरच होणार उद्घाटन| Maharashtra Times

Konkan-Western Maharashtra Bridge: कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला, उद्योगांना चालना मिळावी यासाठी आता लवकरच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून थेट महाबळेश्वर सातारा येथे जाण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर आता ५० किलोमीटरने कमी होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना…

Read More

three drown in nagzhari river in ratnagiri; सुट्टीत गावी आले, नदीत उतरले अन् अनर्थ घडला; मुंबईतील काका-पुतण्या व 15 वर्षीय लावण्याचा दुर्दैवी अंत, कोकण हळहळलं

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील नागझरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला. मे महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या नेव्ही कर्मचाऱ्यासह तिघांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: नदीत अथवा कोणत्याही ठिकाणी पोहताना मोठी काळजी घ्यावी लागते अन्यथा जीवावरती बेतू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात खेड तालुक्यात…

Read More

Ratnagiri | कोकणात तीन नव्या अणुऊर्जा प्रकल्पांची घोषणा, नागरिकांचं म्हणणं काय? – announcement of three new nuclear power projects in konkan, what do citizens say?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 May 2026, 7:14 pm Follow #kokanproject #ratnagiriproject #kokantourism #jaitapurproject #barsuproject #ratngiripollution कोकणात राजापूर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालेल्या विरोधानंतर मागे पडला त्यानंतर बारसू नाणार येथील रिफायनरी प्रकल्प जनतेच्या विरोधानंतर रद्द झाला आता पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रकल्पांची तयारी करण्यात आली आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदर इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीज व एनटीपीसी या तीन मोठ्या कंपन्याबरोबर…

Read More

जीवनावश्यक वस्तूंचे दरही भडकण्याची आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांकडून भीती व्यक्त – international affairs analyst vinay joshi expressed concern that war-like conditions could cause prices of essential goods to surge.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 May 2026, 7:56 pm Follow गेल्या अडीच महिन्यांपासून मध्य पूर्वेत संघर्षाची स्थिती आहे. अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध थांबलेलं असलं तरी संघर्ष कायम आहे. या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात चिंताजनक स्थिती आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यानं जगभरात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध थांबायला…

Read More

Ratnagiri bank employee goes missing letter indicating death police search underway; चारपानी पत्र लिहून ३३ वर्षीय बँक कर्मचारी बेपत्ता, चिठ्ठीत चौघांची नावं; धरणाजवळ दुचाकी सापडल्याने धाकधूक

Ratnagiri News: चिपळूण पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून कोळकेवाडी केव्हा परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. चारपानी पत्र लिहून ३३ वर्षीय बँक कर्मचारी बेपत्ता, चिठ्ठीत चौघांची नावं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. बँक कर्मचारी असलेल्या 33 वर्षीय युवकाने पोलिसांसाठी चार पानांचे पत्र लिहून तो बेपत्ता…

Read More

कोकणात अणुऊर्जा प्रकल्प, पटलं नाही तर विरोध करू, प्रमोद जठार थेट बोलले – bjp leader pramod jathar takes clear stand on konkan nuclear power project

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 May 2026, 10:59 am मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी तीन अणुऊर्जा प्रकल्पांचे करार केले आहेत. यापूर्वी रिफायनरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध झाला होता. अशातच आता पुन्हा तीन नवीन अणुऊर्जा प्रकल्प कोकणात येणार आहेत. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितलं. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भूमिका…

Read More