ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times
Weather Update: राज्यात सर्वत्र १४ जुलै रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पण हवामान विभागाने मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याबद्दल त्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता महाराष्ट्रात कोरडं वातावरण निर्माण झालं आहे आणि तापमानही वाढू लागलं…
