Solapur | ना वीज, ना पाणी, मग कर्नाटकात विलिन करा, हतबल शेतकऱ्यांचा थेट सरकारला इशारा – no electricity, no water—then merge us with karnataka: helpless farmers issue a direct warning to the government at solapur
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 7:40 pm #solapur #karjmafi #jaykumargore #farmerprotest #bjpसोलापुरातील भीमा नदी काठच्या गावांना पाणी, वीज मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत..महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याच सुविधा मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय.. पालकमंत्र्यांना याबाबत निवेदनही दिलं पण त्यांना निवेदन स्विकारताना हसू आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय..नेमकं काय घडलं..शेतकऱ्यांचं म्हणणं काय,..पाहुया Source link
