पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मैत्रीला आपुलकीने आकार द्या
आजच्या जीवनशैलीत मैत्रीचे नातेही नवे रूप घेत आहे. सामाजिक माध्यमांमुळे मैत्रीवर परिणाम झाला आहे. संपर्क वाढला तरी भावनिक जवळीक मात्र कमी झाली आहे. अनेकदा मैत्री ही केवळ वेळ घालवण्याचे साधन बनली आहे. भगवान श्रीरामांनी सुग्रीवाला मैत्रीची सहा लक्षणे सांगताना एक महत्त्वाची ओळ म्हटली होती. “जे न मित्र दुःख होहिं दुखारी.’ म्हणजे मित्राच्या दुःखाने दुःखी होत…
