‘कहानी 3’ मध्ये यामीची एंट्री:विद्या बालनशिवाय 'कहानी'चा नवा चॅपेटर बनणार; 10 वर्षांनंतर 'पार्ट-3' येत आहे
सुमारे 10 वर्षांनंतर बॉलिवूडची गाजलेली थ्रिलर फ्रँचायझी ‘कहानी’ तिसऱ्या भागासह परत येण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर, पहिल्या दोन्ही भागांचे दिग्दर्शन केलेले सुजॉय घोष पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सध्या चित्रपट प्री-प्रोडक्शन टप्प्यात आहे आणि निर्माते शूटिंग शेड्यूलला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. फ्रँचायझीचा बॅकड्रॉप आणि…
