Headlines

admin

राहुल गांधींनी लिहिले- सत्य आणि सत्याग्रहाला घाबरते सरकार:केन-बेतवा प्रकल्पग्रस्तांना ना नुकसान भरपाई मिळाली, ना पुनर्वसन; X वर आंदोलनाचे फोटो शेअर केले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, केन-बेतवा लिंक प्रकल्पातून आदिवासींची जमीन तर घेतली गेली, पण त्यांना ना योग्य मोबदला मिळाला ना सन्मानजनक पुनर्वसन. राहुल गांधींनी सोमवारी ‘X’ वर प्रभावित शेतकरी आणि आदिवासींच्या आंदोलनाचा व्हिडिओ शेअर केला. त्यासोबत लिहिले- मोदी सरकार सत्य आणि सत्याग्रह, दोन्हीला घाबरते. शांततापूर्ण आंदोलन पोलीस बळाने दडपले जात आहे….

Read More

शेतकऱ्यांवरून Gulabrao Patil यांचं वादग्रस्त विधान, ‘वीजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल…’ – gulabrao patil’s controversial statement regarding farmers: ‘it is acceptable if farmers face electricity-related inconvenience…’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 6:27 pm #gulabraopatil #shivsena #jalgaon #farmer #loadshading #ekathshinde शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव दौऱ्यावर आहेत..त्यांनी यावेळी लोडशेडिंगवरून मोठं विधान केलंय..एकवेळेस शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना नाही …असं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटलांनी केलंय..पाहुया Source link

Read More

VIDEO | करूणा मुंडेंचा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणा – karuna munde attack on dhananjay munde & karuna munde

VIDEO | करूणा मुंडेंचा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणाVIDEO | करूणा मुंडेंचा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर निशाणा Source link

Read More

SC on Anti-defection law Petition | पक्षांतर बंदीसंदर्भातल्या कपील सिब्बल यांच्या याचिकेनंतर सुप्रिम कोर्टाने केंद्राकडे मागितले उत्तर

गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात चिंतेचा विषय बनलेला पक्षांतरबंदी कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, संविधानाच्या १० व्या अनुसूचीच्या अर्थाला आव्हान देणाऱ्या कपिल सिबल यांच्या याचिकेवर केंद्राकडून उत्तर मागितले आहे. वास्तविक पाहता, या अनुसूचीनुसार आमदार राजकीय पक्षात विलीन होऊन पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेतून सुटका करून घेतात. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्वतः एक…

Read More

Crime News: हिरे व्यापाऱ्याचं मालीत अपहरण; कुटुंबानं खंडणीपायी 44 कोटी मोजले; 100 कोटींचा विषय सोडवला

Crime News: भारतीय हिरे व्यापाऱ्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून ३ महिन्यांनी सुटका झाली आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबानं तब्बल ४४ कोटी रुपये मोजले. सुटका झालेल्या व्यापाऱ्याची सध्या चौकशी सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गांधीनगर/बमाको: गुजरातच्या सूरत शहरातील अमेरिकन हिऱ्यांचे व्यापारी धीरू रमानी यांची तीन महिन्यांनी सुटका झाली आहे. मालीमध्ये एप्रिल महिन्यात रमानी यांचं अपहरण झालं होतं. रमानी यांची…

Read More

CJPचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, म्हटले- सरकारने करार मोडला:देशभरात शेकडो विद्यार्थ्यांना अटक, खोटे गुन्हे दाखल; सिब्बल म्हणाले- कायदेशीर मदत करेन

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने सोमवारी इशारा दिला की, जर आंदोलकांवरील पोलीस कारवाई थांबली नाही आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला नाही, तर ते पुन्हा आंदोलन सुरू करतील. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी आरोप केला की, सरकारने करार मोडला आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्यात आले आहे. दिल्लीत झालेल्या…

Read More

आधी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा मग पोस्ट डिलीट, बंडू जाधवांनी नेमकं काय साधलं? – parbhani shiv sena mp sanjay jadhav birthday wishes to uddhav thackeray

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 5:48 pm Follow महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन राजकीय समीकरणे, अनपेक्षित वळणं आणि धक्कादायक राजकीय घडामोडी पाहायला मिळतात. मात्र, काही वेळा राजकीय नेत्यांचे साधे, दोन ओळींचे सोशल मीडिया मेसेजही राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरतात. असाच एक प्रकार परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे समोर आला आहे.शिवसेना…

Read More

Kejriwal Calls National Town Hall Against E20 Ethanol Policy

दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी देशातील वाहनांमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित (E-20) पेट्रोलच्या वापरावरून केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. अलीकडेच, तरुणांच्या दबावामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत, केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे की, वाहनांचे इंजिन खराब होणे आणि मायलेज कमी होण्याच्या समस्येचा विचार करून E-20…

Read More

BNP Paribas Cardif to Acquire 26% Stake in IndiaFirst Life Insurance

जागतिक वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य बीएनपी परिबास (BNP Paribas) समूहाची विमा कंपनी ‘बीएनपी परिबास कार्डिफ’ ही ‘इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स’मधील सुमारे 26% भागभांडवल खरेदी करणार आहे. खासगी समभाग गुंतवणूकदार वॉरबर्ग पिंकस (Warburg Pincus) या कंपनीकडील . यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये निश्चित करार झाला आहे. आवश्यक त्या सर्व नियामक मंजुऱ्या मिळाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. भागभांडवलाची नवी रचना सदर…

Read More

वृद्धेवर खुनी हल्ला करणारा आठ तासात पोलिसांच्या जाळ्यात

वेंगुर्ले / प्रतिनिधी : वेंगुर्ले कॅम्प कातकरी समाज वस्ती येथील निलेश रमेश राठोड (वय २०) यांची आई शारदा राठोड (वय ६०) या आपल्या राहत्या झोपडीत झाडू मारत असताना, त्याच परिसरात राहणाऱ्या मूळ चिपळूण येथील ‘पबजी’ नामक व्यक्तीने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना शिवीगाळ केली….

Read More