भारताने जिंकला टॉस, प्लेइंग 11 मध्ये 2 मोठे बदल; संजूची एन्ट्री अन् बेबी बॉसही बाहेर, जाणून घ्या
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाचव्या आणि शेवट्याच्या t20 सामन्याला सुरुवात झाली आहे. कर्णधार श्रेयश अय्यर याने पुन्हा एकदा टॉस जिंकलाय. संपूर्ण मालिकेमध्ये श्रेयसने सर्व सामन्यांचे टॉस जिंकले परंतु एकदाही विजय मिळवता आला नाही. आजच्या सामन्यातही श्रेयसने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आजच्या सामन्यांमध्ये दोन महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत….
