Headlines

राशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारची नवी योजना; आता डिजिटल रुपयातून मिळणार गहू-तांदूळ, अशी असेल संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : देशातील डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) डिजिटल चलनाचा वापर करण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे. आता सरकारी रेशन दुकानांमधून सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच डिजिटल रुपयाच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ खरेदी करता येणार आहे. या योजनेचा पहिला प्रयोग चंदीगडमध्ये सुरू करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस…

Read More

India Life Insurance Growth; Shift Beyond Tax Saving & Financial Security

मुंबई37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय नागरिकांमध्ये जीवन विम्याबाबत कमालीची जागरूकता निर्माण झाली असून, विम्याकडे केवळ ‘करबचतीचे साधन’ म्हणून न पाहता ‘दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा साथीदार’ म्हणून पाहण्याचा सकारात्मक बदल देशात दिसून येत आहे. भारताच्या विमा माहिती ब्युरोने (IIB) संकलित केलेल्या आर्थिक वर्ष 2011 ते आर्थिक वर्ष 2025 या 5 वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीच्या विश्लेषणातून भारतातील विमा संरक्षणाच्या…

Read More

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी : सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या १९ व २० ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बचावाच्या दृष्टीने अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन आणि जतनासाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक झाड लावण्याची अभिनव कल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सुपारीची रोपे…

Read More

सुखबीर बादल यांना शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज:म्हणाले- मी घाबरणार नाही; तपासात खुलासा- छातीत कृपाण खुपसून हत्या करायची होती

महाराष्ट्रातील नांदेड येथील गुरुद्वारा माता साहिबमध्ये निहंगच्या हल्ल्यात जखमी झालेले शिरोमणी अकाली दल (SAD) चे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सुखबीर यांच्या हातावर कृपाणने सुमारे 5 सेंटीमीटरचा कट लागला होता. डॉक्टरांनी त्यांना 8 ते 9 टाके घातले. शस्त्रक्रियेनंतर त्यांना गुरुवारी नांदेड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर…

Read More

तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाचा १५ ऑगस्टला भूमिपूजन सोहळा

​सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तळवणे येथे आज शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक ३ वाजता हा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा…

Read More

ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील सेज विद्यापीठातून डॉक्टरेट प्रदान…

सावंतवाडी प्रतिनिधी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा व अनुभवी विधिज्ञ ऍड.अस्मिता सावंत भोसले यांना भोपाळ येथील संजीव अग्रवाल ग्लोबल एज्युकेशनल युनिव्हर्सिटी अर्थात सेज विद्यापीठामार्फत कायदेविषयातील डॉक्टरेट अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल भोसले नॉलेज सिटी परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ऍड.अस्मिता सावंत भोसले यांनी विद्यापीठाच्या विधी…

Read More

जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?

ज्येष्ठ नेते रामराजे निंबळाकर यांनी मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राजा जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत खेळ जिवंत आहे, अशा आशयाचा व्हिडीओ रामराजे यांनी स्टेटसला ठेवला आहे. त्यांच्या या स्टेटसची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या मोबाईल स्टेट्सवरून राजकीय…

Read More

Picture Puzzle Think You Have Sharp Eyes Find the 3 Hidden Differences | हुबेहुब दिसणाऱ्या दोन चित्रांमध्ये दडलेत ३ फरक; हुशार असाल तर दाखवा शोधून

Tricky Puzzle: तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्र आहेत. या चित्रांमधील फरक शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर एक ऑफिस डेस्क आहे. ज्यावर एक टाइपरायटर, फोन, टेबल लॅम्प, चहा आणि केकचा एक तुकडा ठेवलेला दिसतोय. शिवाय खोलीमधील इतरही काही वस्तू दिसत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे, तसंच आणखी एक हुबेहुब दिसणारं चित्र शेजारी आहे. तर…

Read More

तरल कवितेचा स्वर हरपला – Tarun Bharat

सावंतवाडी प्रतिनिधी : ‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही, झाडांची पोपटी पालवीच मला विश्वासार्ह वाटली,’ यांसारख्या आशयघन कविता लिहिणारे ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. धामणस्कर यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयांत एम.ए. पदवी घेतली. त्यानंतर १९८८ पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेत त्यांनी सेवा…

Read More

डोवाल म्हणाले- भारताच्या सहनशीलतेला कमजोरी समजू नका:भारत कठोर प्रत्युत्तर देऊ शकतो; 88 तास ऑपरेशन सिंदूर चालवले, दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, भारताची उदारता आणि सहनशीलतेला कमजोरी समजू नये. ते म्हणाले, भारत धोका पत्करू शकतो आणि परिणामांची पर्वा न करता कठोर प्रहार करू शकतो. डोवाल यांनी हे डिस्कव्हरीच्या आगामी माहितीपट मालिका ‘डिक्लासिफाइड: ऑपरेशन सिंदूर’ मध्ये सांगितले आहे. हे ऑपरेशन 88 तास चालले होते आणि त्याचा उद्देश विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी…

Read More