Headlines

छत्तीसगड शासनातर्फे ज्ञानेश्वरी यादवचा गौरव

वृत्तसंस्था, रायपूर नुकत्याच झालेल्या 2026 च्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणारी महिला वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवचा छत्तीसगड शासनातर्फे खास गौरव करण्यात आला. सोमवारी आयोजित केलेल्या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी ज्ञानेश्वरी यादवला 30 लाख रुपयांचे बक्षीसाची घोषणा केली तसेच तिला पोलीस दलामध्ये बढती देण्याचा निर्णय घेतला. आता ती पोलीस दलात डीएसपी पदावर…

Read More

दतियात काँग्रेसचा जय, BJPचा पराजय:नरोत्तम फॅक्टर फेल, जातीय समीकरण साधण्यात भाजप अपयशी; बूथ व्यवस्थापनात काँग्रेस वरचढ

दतिया पोटनिवडणुकीचा निकाल फक्त एका जागेचा निर्णय नाही, तर दोन्ही पक्षांच्या रणनीती आणि भविष्यातील राजकारणाचे संकेतही बनला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि संघटनेची पूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांच्याकडून 6,016 मतांनी हरले. 2023 मध्येही काँग्रेसने याच जागेवर डॉ. नरोत्तम मिश्रा यांना 7,742 मतांनी हरवले होते. पराभवानंतर आशुतोष तिवारी यांनी…

Read More

Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात मच्छिमारांचा संताप; थेट बडतर्फची मागणी, मोठं नुकसान झाल्याचा आरोप – palghar fishermen demanded dismissal of nitesh rane alleging damage to 8000 traditional boats

Fisherman On Nitesh Rane: हा निर्णय शाश्वत मासेमारीच्या तत्त्वाला बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. नितेश राणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, पालघर: पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी यंदा ६० दिवसांवरून ७५ दिवस करण्याचा शासनाने निर्णय घेतला असताना, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी १ ऑगस्टपासून १२ नॉटिकल मैलांपुढील समुद्री हद्दीत…

Read More

लक्ष्मण सवदींसह 19 जणांना मंत्रिपदे

लक्ष्मी हेब्बाळकर यांची संधी हुकली : मंत्र्यांच्या यादीवरून नाट्यामय घडामोडी : अखेरच्या क्षणी दोघांना वगळले गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षा असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. काँग्रेस हायकमांडने 20 मंत्र्यांची यादी जाहीर केली असली तरी अखेरच्या क्षणी बेळगाव जिल्ह्यातील अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यासह 19 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव…

Read More

काश्मीरच्या कुपवाड्यात ढगफुटी:बिहारमध्ये वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू, यूपीमधील 72 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी 15.4 इंच पाऊस झाला आहे. हा पाऊस कोट्याच्या निम्म्याहूनही कमी आहे. भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन-जबलपूरसह 42 जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. IMD (हवामान केंद्र) नुसार, पुढील 2 दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार रोजी कुठेही मुसळधार पावसाचा इशारा नाही. उत्तर प्रदेशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. सोमवारी लखनऊ, कानपूर, वाराणसी, बरेली,…

Read More

काश्मीरातील लक्ष्यित हत्या थांबवण्याची उपाययोजना:बाहेरील मजुरांसाठी क्लस्टर होणार तयार, पण सर्वप्रथम पोलीस ठाण्यात जाऊन कळवावे लागेल

काश्मीरमधील कुलगाम येथे 4 दिवसांपूर्वी दोन परप्रांतीय मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या हत्येनंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने नवीन सुरक्षा धोरणावर चर्चा तीव्र केली आहे. काश्मीर खोऱ्यात सध्या सुमारे 4 लाख स्थलांतरित मजूर राहतात. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. यात काही निर्देश निश्चित करण्यात आले आहेत. प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या…

Read More

Prashant Kishor Defeats BJP in Bankipur; Rohit Pawar Slams BJP

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक बांकीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी विजय मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे . रोहित पवार म्हणाले की, दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणांनी केलेले आंदोलन आणि बांकीपूरमधील पराभव यामुळे संसदेत डिलिमिटेशन बिल मंजूर होणार नाही. हा लोकशाहीचा…

Read More

कोणत्याही संकटात फोनचे एक बटण दाबा, 5 सेकंदात धावून येईल मदत, स्क्रीन लॉक उघडायचीही गरज नाही। Maharashtra Times

अचानक उद्भवणारे अपघात किंवा कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय संकटाच्या वेळी स्मार्टफोनमधील आधुनिक तंत्रज्ञान तुमचा जीव वाचवू शकते. फोनचे स्क्रीन लॉक न उघडता केवळ ‘पॉवर बटण’ 3 ते 5 वेळा दाबल्यास ‘SOS’ फीचर सक्रिय होते. हे फिचर पोलिसांसह कुटुंबियांना तुमच्या अचूक लाईव्ह लोकेशनसह मदतीचा मेसेज पाठवते. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

आसाममधील पूरग्रस्तांना दिलासा!

राज्य सरकारकडून आपद्ग्रस्तांना 112 कोटी रुपये हस्तांतरित वृत्तसंस्था गुवाहाटी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी दिब्रुगढ येथील मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित एका कार्यक्रमात, शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट जिह्यांतील सुमारे 75,000 पूरग्रस्त कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरणद्वारे अंतरिम पूर मदत म्हणून 112 कोटी रुपये हस्तांतरित केले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला अंतरिम आर्थिक मदत म्हणून…

Read More

आसाममधील पूरग्रस्तांना दिलासा! – Tarun Bharat

राज्य सरकारकडून आपद्ग्रस्तांना 112 कोटी रुपये हस्तांतरित वृत्तसंस्था गुवाहाटी आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी दिब्रुगढ येथील मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित एका कार्यक्रमात, शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट जिह्यांतील सुमारे 75,000 पूरग्रस्त कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरणद्वारे अंतरिम पूर मदत म्हणून 112 कोटी रुपये हस्तांतरित केले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला अंतरिम आर्थिक मदत म्हणून…

Read More