मराठा ओबीसी संघर्ष पुन्हा ऐरणीवर
जरांगेंचा संताप, सरकार बचावाच्या भूमिकेत महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ओबीसी संघटनांच्या बेंगळूर येथील राष्ट्रीय अधिवेशनात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात ठराव मांडला जाणार आहे. मराठवाड्यात काही लोकप्रतिनिधींचे कुणबी दाखले रद्द होण्याची प्रक्रिया आणि सरकारच्या भूमिकेबाबत…
