पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देशातील मनुष्यबळाचा आता योग्य उपयोग व्हावा
आपल्या देशासमोरील मोठ्या समस्यांपैकी लोकसंख्या ही एकमहत्त्वाची समस्या आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जगातपहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विषयावर तज्ज्ञांची मते वेगळीआहेत. काहींच्या मते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकसंख्यावाढीत असमतोल असून भविष्यात त्याचे धोके वाढू शकतात.आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्यांचे मते यात चिंतेचे कारण नाही. मात्र, सामान्य नागरिकांना नेमके काय हवे आहे.देशातील मानवी भांडवलाचा योग्य व परिणामकारक…
