ठाणे-डोंबिवली-नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला| Maharashtra Times
Dombivli to Navi Mumbai: कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचं काम करण्यात येत आहे. या मार्गावरील दोन टप्प्यांचं काम लवकरचं पूर्ण होणार असून जुलैमध्ये हे टप्पे वाहतुकीसाठी खुले होतील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ठाणे, डोंबिवली येथून नवी मुंबईकडे वाहनचालकांची जाणाऱ्या होणाऱ्या वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. कल्याण-शीळ मार्गावर…
