रेल्वे प्रवाशांसाठी नवे नियम लागू, फुकट्यांना भरावा लागणार दुप्पट दंड; इतर गुन्ह्यांसाठी किती रुपये मोजावे लागतील?| Maharashtra
Indian Railways: भारतीय रेल्वेने नवे नियम लागू केले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता २५० ऐवजी ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. न भरल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, पुणे: भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील शिस्त आणि नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी ‘जन विश्वास अधिनियमां’तर्गत विविध गुन्ह्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या…
