Ashadhi Ekadashi 2026 ‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली’ अंकातून पालख्यांचे दस्तऐवजीकरण
त भा. प्रतिनिधीपुणेसंत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे मुक्कामी असणे हा पुण्य पर्वकाळ आहे. अशा वेळी ‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली’ अंकाचे प्रकाशन होणे औचित्यपूर्णच म्हणता येईल. या पालखी विशेषांकातून ‘तरुण भारत’ने पालख्यांच्या इतिहासाचे अभ्यासपूर्ण संकलन अर्थात दस्तऐवजीकरण केले असल्याचे कौतुकोद्गार संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर…
