वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिलाच विजय, झिम्बाब्वेला 7 विकेटने पराभूत; श्रेयसने खातं उघडलं, मॅन ऑफ द मॅच कोण?
मुंबई : पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने यजमाना भारत आणि झिम्बाब्वे संघावर सात विकेटने मात केली. भारताचा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेनंतर पहिला विजय ठरला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडची मालिका गमावल्याने भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं पाहायला मिळालं होत. झिम्बाब्वेला त्यांच्या घरच्या मैदानावर सहज मात देत कॅप्टन श्रेयस अय्यर याने आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला आहे….
