maharashtra only 12 days coal stock mahanirmiti precautions to avoid gridlock ; राज्यात बारा दिवसांचाच कोळसासाठा! विजेची मागणी वाढली, संचबंदी टाळण्यासाठी महानिर्मितीकडून खबरदारी
पंकज मोहरीर, चंद्रपूर: सध्या संपूर्ण राज्यात कडक उन्हाळ्यामुळे मार्चमध्येच विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. संचबंदी टाळण्यासाठी महानिर्मिती खबरदारी घेत आहे. तूर्त महानिर्मितीच्या सर्व केंद्रांत सरासरी बारा दिवस पुरेल एवढा कोळसासाठा उपलब्ध असून वीजनिर्मिती करताना महानिर्मितीला पुढील दोन महिन्यांत तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे संकेत आहेत. यंदा विजेची वाढती मागणी लक्षात घेता उन्हाळ्यात मोठा कोळसा…
