vidarbha yavatmal district 22 farmers ended life in month jan ; महिनाभरात 22 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; यवतमाळ जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव, काय कारण?
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात नववर्षातील पहिल्याच महिन्यात जानेवारीमध्ये २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर यांनी दिली. यात झरी-जामणी, बाभूळगाव, दिग्रस तालुक्यात प्रत्येकी तीन; घाटंजी, केळापूर, यवतमाळ तालुक्यात प्रत्येकी दोन तर आर्णी, महागाव, दारव्हा, उमरखेड, नेर, कळंब आणि राळेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका शेतकऱ्याचा समावेश आहे. पश्चिम…
