Headlines

अवकाळी अन् गारपिटीमुळे आंबा, टरबूज बागांचे नुकसान; शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा – mango and watermelon farmers suffer losses due to unseasonal rain



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लातूर जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळीचा फळबागांना मोठा फटका बसलाय. औसा, निलंगा, देवणी तालुक्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.अवकाळीमुळे आंबा आणि टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत असून नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत