पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योग लोकप्रिय झाला, पण जीवनावश्यक होणे बाकी
उद्या संपूर्ण जग योगासाठी सज्ज असेल. भगवान शिव आणि मातापार्वती यांनी एकांतामधील चर्चेचे संपादन महर्षी पतंजली यांनी केले आणि त्यातूनच योगाची निर्मिती झाली. आज योगाची लोकप्रियता वाढली. त्याच्या परिणामावर विविध दृष्टिकोनातून विद्वान आपली मते मांडतात. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी एवढेच सांगू शकतो की, योगामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोन कमकुवत बाजू गुणांत रूपांतरित होतात. एक म्हणजे लाजाळूपणा…
