झिम्बाब्वेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, भारतीय संघात एक बदल; वैभव-अभिषेक फोडून काढणार?
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना सुरू झाला असून आजच्या सामन्याचा टॉस झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला पहिल्यांदा बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहे. कॅप्टन श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टॉस हरलाय, कारण कर्णधार झाल्यापासून सलग ८ टॉस त्याने जिंकले होते. भारतीय संघामध्ये आजच्या सामन्यामध्ये एक बदल केल्याचं…
