रेवस-रेड्डी किनारी महामार्गासाठी महत्त्वाचा दुवा; सागरी पुलाचं काम सुरू; जंजिरा, दिवेआगर गाठणं सोपं होणार } Maharashtra Times
Konkan Sea Bridge: रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी महत्त्वाचा ठरणार असलेला टोकेखार-तुरुंबाडी सागरी पुलाचं काम सध्या वेगाने सुरू आहे. कोकण किनारपट्टीवर वेगवान वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अलिबाग: कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी टोकेखार-तुरुंबाडी सागरी पुलाचे काम वेगाने सुरू असून प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. आगरदांडा…
