रायगडकरांना ‘टोलमाफी’ नाहीच! खारपाडा नाक्यावर स्थानिकांकडूनही टोलवसुली; मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास महागला| Maharashtra Times
Mumbai-Goa National Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून आता खारपाडा टोलनाक्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यानंतर नागोठाणे येथेही एक टोलनाका सुरू करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, अलिबाग: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाका सुरू झाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ आणि एमएच-४६ पासिंगच्या वाहनांना टोलमाफी दिल्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र…
