‘विचार पटले नाही तर नक्षलवादी ठरवणे ही आता फॅशन झाली आहे’, पवारांची सरकारवर टीका| Maharashtra Times
Sharad Pawar Criticizes Government: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, ‘एखाद्याचे विचार पटले नाही की त्याला नक्षलवादी ठरवणे ही फॅशन झाली आहे. पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी असल्याच्या आरोपावर त्यांनी ‘लोकायत’ संस्थेचे काम समाजप्रबोधनाचे असल्याचे सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून समजून घेऊ की दुसरा रस्ता गरजेचा आहे का? शक्तीपीठावर पवारांची प्रतिक्रिया…
