महाबळेश्वर पाचगणीतील शिबिरानंतर भास्करराव कोणती क्रांतीची मशाल आणणार? वैभव खेडेकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
भाजप नेते वैभव खेडेकर यांनी भास्कर जाधव यांच्या महाबळेश्वर पाचगणी येथील कार्यकर्ता शिबिरवर भाष्य करताना सूचक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : “उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आजवर राजकीय जीवनात अनेक क्रांती घडवलेल्या आहेत. पण आता महाबळेश्वर…
