Headlines

महाबळेश्वर पाचगणीतील शिबिरानंतर भास्करराव कोणती क्रांतीची मशाल आणणार? वैभव खेडेकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

भाजप नेते वैभव खेडेकर यांनी भास्कर जाधव यांच्या महाबळेश्वर पाचगणी येथील कार्यकर्ता शिबिरवर भाष्य करताना सूचक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : “उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आजवर राजकीय जीवनात अनेक क्रांती घडवलेल्या आहेत. पण आता महाबळेश्वर…

Read More

पशुपालकांसाठी मोठी बातमी!:राज्यात 'पशुधन विमा योजना' लागू; जनावरांच्या मृत्यूवर मिळणार 80 हजारांपर्यंत मदत

राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पशुधन अभियाना’अंतर्गत राज्यामध्ये ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास राज्य शासनाने नुकतीच प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पशुपालकांना आता मोठा आधार मिळणार असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या दृष्टीने शासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेबाबत सविस्तर माहिती…

Read More

जालन्यात दीड लाखांची लाच स्वीकारताना प्राचार्यांना अटक:समाजकार्य महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार, 'एसीबी'ची धडक कारवाई

जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, अधीक्षक, लिपीक, शिपाई आणि ग्रंथपाल यांना तब्बल दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. एका सेवानिवृत्त प्रबंधकाला त्यांच्या कालबद्ध पदोन्नतीचा लाभ आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवून देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम स्वीकारताना एसीबीने या पाचही…

Read More

ताटकळत ठेवल्याने संतापले, गोल्ड मेडललिस्ट खेळाडू राज ठाकरेंची भेट न घेताच कोचसह निघून गेला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 9:32 pm IST राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेला खेळाडू दिलीप गावित आपल्या कोचसह आला. पण बराच वेळ भेटीसाठी ताटकळत ठेवल्याने राज ठाकरेंना न भेटताच निघून जाणं खेळाडू आणि कोचने पसंत केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

Read More

सोने तारण फसवणूक, 19 तक्रारी दाखल:केरळहून पथक दाखल, उद्या स्ट्रांगरुममधील ऐवजाची मोजदाद होणार

अमरावती येथील एसटी स्टँड रोडवरील विमको टॉवरमधील एका वित्तीय संस्थेच्या स्थानिक शाखा व्यवस्थापकाने काही ग्राहकांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. मंगळवारी दुपारी ही बाब उघडकीस आली, त्यानंतर सोने गहाण ठेवणाऱ्या ग्राहकांनी पोलिसांत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली. मंगळवार सायंकाळपर्यंत सुमारे 19 ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी कंपनीच्या कार्यालयावर…

Read More

होमगार्ड उजळणी प्रशिक्षणाचा समारोप, तोटेवाड यांचे मार्गदर्शन:जवानांना कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश दिला

काँग्रेसनगर येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या उजळणी प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी होमगार्ड जवानांना कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश दिला. होमगार्ड ही केवळ एक स्वयंसेवी संघटना नसून, संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारी विश्वासार्ह शक्ती आहे, असे तोटेवाड…

Read More

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नवीन कार्यकारिणी:डॉ. श्यामसुंदर निकम अध्यक्षपदी, इतर पदाधिकाऱ्यांची निवड

विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेची नूतन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. तपोवनातील संत अच्युत महाराज खुले सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि लेखक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वयक विवेक कवठेकर यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी निवडण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष…

Read More

जात प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केले असल्यास कारवाई करणार:मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचा इशारा, नेमके काय म्हणाले विखे पाटील?

जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या बाबतीतील वस्तुस्थिती तपासण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, जात पडताळणी समिती ही घटनात्मक असल्यामुळे यामध्ये काही त्रुटी राहणार नाहीत याची मला खात्री आहे. याबाबत जाणीवपूर्वक काही झाले असेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली….

Read More

रायपुर आश्रम शाळेत माध्यमिकला एकही शिक्षक नाही:24 पैकी 14 पदे रिक्त, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर

चिखलदरा तालुक्यातील रायपुर येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेतील एकूण २४ मंजूर पदांपैकी तब्बल १४ पदे रिक्त आहेत, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. ‘खोज’ संस्थेचे ॲड. बंड्या साने यांनी या गंभीर शैक्षणिक अनुशेषाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी आदिवासी विकास विभागाचे अपर…

Read More

नांदगाव तालुक्याला विशेष पॅकेज द्या: शेतकऱ्यांची मागणी:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ‘विशेष पॅकेज’ची मागणी केली आहे. शिवसेना (उबाठा) समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पारंपरिक एनडीआरएफ निकषांनुसार मदत न देता, विशेष पॅकेज देण्याची त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सलग ३५ तास मुसळधार पाऊस…

Read More