Headlines

raigad fort steps closed for two days administrative order for the safety of tourist

शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 8 आणि 9 जुलैला नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसामुळे रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच दोन…

Read More

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे संचालन करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. सामरा नगरातील एका निवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये हा कुंटनखाना सुरू होता. अनेक दिवसांपासून या फ्लॅटमध्ये संशयास्पद लोकांची ये-जा सुरू असल्याची माहिती होती, मात्र निवासी भाग असल्याने…

Read More

अमरावतीत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य; आरोपीला १० वर्षांचा कारावास:जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

अमरावती येथे एका अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. गोस्वामी यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचे नाव शैलेश महेंद्र लोणारे (वय ३०, रा. हिवरा बुजुर्ग, ता. अमरावती) असे आहे. पोलिसांनी…

Read More

Education Director Palakars 28K Student Admissions Confirmed; Class Starts July 15

अकरावीचे प्रवेश जवळपास पूर्ण झाले असून, येत्या १५ जुलैपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेंद्र पालकर यांनी याबाबतची सूचना जारी केली आहे. . शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये आतापर्यंत २८ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या…

Read More

अमरावती जिल्ह्यात पाऊस ८८% वर; ६ तालुक्यांनी ओलांडली सरासरी:चांदूर बाजारमध्ये सर्वाधिक १२०.९%, अचलपुरात ६६.१% पाऊस

अमरावती जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण असले तरी, १४ पैकी केवळ सहा तालुक्यांनीच सरासरी पावसाची नोंद ओलांडली आहे. जिल्ह्याचा एकूण पाऊस गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ८८.९ टक्क्यांवर आहे. चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक १२०.९ टक्के पावसाची नोंद झाली असून, अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ६६.१ टक्के पाऊस झाला आहे. १ जून ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात एकूण…

Read More

मतदार यादी पुनरीक्षण: काँग्रेसची तयारी सुरू:जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

अमरावती | मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत नुकतीच काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी या अभियानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमांचे आणि…

Read More

jalna couple honeymoon nandidgram express first ac cabin decoration viral video; जालन्यातील कपलच्या हनिमूनसाठी नंदिग्राम एक्सप्रेसच्या एसी केबिनमध्ये खास सजावट, Video पाहून नेटकरी थक्क, रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण

Indian Railway Honeymoon Decoration Viral Video : जालन्यातील नवविवाहित जोडप्यासाठी नंदिग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी केबिनला हनिमून सूटसारखी सजावट करण्यात आली. VIDEO व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने कारवाई करत मुख्य तिकीट निरीक्षकाला निलंबित केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : नवविवाहित जोडप्याच्या पहिल्या रात्रीसाठी खोली फुलांनी आणि फुग्यांनी सजवली जाते, हे नवीन नाही. पण चक्क धावत्या ट्रेनमधील केबिनच…

Read More

Heavy Rainfall in Mahabaleshwar Jawali And Patan Many Families Migrate

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यात मुसळधार पावसाचा प्रकोप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच अद्यापही दरडी कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यातील घाटमाथा आणि डोंगराळ भागातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. मोठ्या प्रमाणात दरडी…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पूजा:आळंदीत 'माऊली, माऊली'च्या गजरात भक्तिमय वातावरण

आळंदी येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या संजीवन समाधी मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पादुकांचे दर्शन घेतले. या पूजेवेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ….

Read More

Raigad 3000 Gas Cylinders Washed Away in Patalganga River

रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील चावणे येथे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील अंदाजे…

Read More