Headlines

चेंबूर झाड दुर्घटना:चौकशी समितीचा अहवाल सादर, दोषी कंत्राटदाराला 5, तर सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड; पालिका अधिकाऱ्यांना क्लीन चीट

चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात ३० जून रोजी शालेय बसवर पिंपळाचे झाड कोसळल्याच्या गंभीर दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल चौकशी समितीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालात कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत लाखो रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे, पालिकेच्या रस्ते आणि…

Read More

Concerns rise over mumbais water reserves only 150 days supply in dams; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये दीडशे दिवसांचाच पाणीसाठा; शहरवासीयांची चिंता वाढली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईसह धरण क्षेत्रात पावसाने काही दिवसांपासून विश्रांती घेतल्याने शहराच्या पाणीसाठ्याबाबत चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये रविवारीपर्यंत एकूण ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा साठा सुमारे १५० दिवस पुरेल इतकाच आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा,…

Read More

Some Part of Goa Fort Collapsed Due To Heavy Rain

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोवा किल्ल्याची तटबंदी पुन्हा कोसळली आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची नव्याने उभारण्यात आलेली तटबंदी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी…

Read More

Tukaram Mundhe Lead FDA Raid on Food Oil Factory And Seized food oil worth 293 million in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. या कारवाईत पावणेतीन कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत ‘बागारिया’ समूहाचे दोन कारखाने सील करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला…

Read More

उर्गेन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाडमध्ये राज्यस्तरीय यश:रेयांशला तिसरा, मृण्मयीला सातवा क्रमांक; अबॅकसमध्येही प्राविण्य

अमरावती येथील महादेव खोरी स्थित उर्गेन संघरक्षित इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत राज्यस्तरीय उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीतील रेयांश धवळे याने तिसरा, तर इयत्ता नववीतील मृण्मयी उके हिने सातवा राज्यस्तरीय क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा…

Read More

मतदार यादी बदलावर लक्ष द्या – ॲड. एडतकर:काँग्रेसचे बडनेऱ्यात एसआयआरसाठी विशेष प्रशिक्षण शिबीर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदार यादीतील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. एसआयआर (Special Summary Revision) प्रक्रियेत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. एसआयआरच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे बडनेऱ्यात विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. एडतकर बोलत होते. महाराष्ट्र…

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले:निधी असूनही खात्यात जमा नाही; संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, वेतन मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होऊनही पंचायत समिती स्तरावरून तो कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा वेतन निधी शासनाने…

Read More

अमरावतीत पाऊस सरासरीवरून 76 टक्क्यांवर घसरला:चार दिवसांत मान्सूनचा खंड; जलसाठे, पेरणी आणि व्यापाराला फटका

अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. मान्सूनच्या या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जलसाठे, पेरणी आणि स्थानिक व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतरच्या खंडामुळे तो सुमारे १५ टक्क्यांनी घटला आहे. पावसाने…

Read More

मेळघाटातील समस्यांवर आदिवासींची कलेक्टर, सीईओंकडे धडक:अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून सोडवण्याचे आश्वासन दिले

मेळघाटातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते आणि कुपोषण यांसारख्या गंभीर व प्रलंबित समस्यांवर मात करण्यासाठी ‘खोज’ संस्थेच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी महिला व पुरुषांनी सोमवारी, १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मेळघाटातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा…

Read More

Kolhapur News : बाळ अवघ्या एक महिन्याचं, घरात बारशाची तयारी, पण आईने जीवन संपवलं, कोल्हापूर हळहळलं

एक महिन्याच्या बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाची घरात लगबग सुरु असतानाच आईने स्वत:ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. Source link

Read More