राज्यातील मेट्रो प्रकल्पांना वेग:काम सुरू झाल्यापासून 3 वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीएच्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
