आषाढात भजी अन् पुऱ्या का तळतात? पूर्वजांच्या प्रथेमागचे वैज्ञानिक कारण वाचून थक्क व्हाल। Maharashtra Times
पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो, ज्यामुळे शरीरात ‘सेरोटोनिन’ (हॅपी हार्मोन) कमी होऊन सुस्ती येते. अशा वेळी शरीराला झटपट ऊर्जेची गरज असते. तळलेले पदार्थ शरीराचे अंतर्गत तापमान उबदार ठेवतात आणि कार्बोहायड्रेट्समुळे त्वरित एनर्जी देतात. म्हणजेच, ‘आषाढ तळणे’ ही शरीराची मान्सूनमधील जैविक गरज पूर्ण करणारी शास्त्रीय पद्धत आहे. चला तर मग या ‘आषाढ तळणे’ मागचे वैज्ञानिक…
