Headlines

Manoj Jarange | फडणवीसांनी नादी लागू नये, ५ मिनिटांत सरकार उलथवून लावू, जरांगेंचा हल्लाबोल




#manojjarange #jalnanews #marathareservation #marathaprotest #marathareservationprotest #devendrafadnavis #mumbaimarathamorcha दक्षिण मुंबईत आंदोलनासाठी राज्य सरकारनं नवे नियम लागू केलेत..आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई केलीये..यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच संतापलेत..सरकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत